Headlines

श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सत्कार…

कोलगाव येथे जनआशीर्वादयात्रेवेळी करण्यात आला सत्कार *⚡सावंतवाडी ता.३०-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे जनशीर्वाद यात्रे दरम्यान काल कोलगाव येथे श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने पारंपारिक पध्दतीने महिला शेतकरी भगिनींनी नऊवारी साडी नेसून औक्षण करत स्वागत केले. संघटनेचे ज्येष्ठ शेतकरी श्री.शांताराम सावंत आणि संघटनेचे अध्यक्ष श्री.मंगेश तळवणेकर यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शाल,…

Read More

ओहोळात पडून युवकाचा मृत्यू

देवगड-प्रतिनिधी नाडण वरची पुजारेवाडी येथील नितिन रामचंद्र घाडी (38) रा. नाडण याचा ओहोळाच्या पाण्यात पडून मृत्यू झाला आहे. सदरची घटना हि रविवारी दुपारी 1.30 ते 4 वा. सुमारास घडली आहे. सदर घटनेची नोंद देवगड पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा पर्यंत करण्याची प्रक्रिया चालू होती. नाडण पुजारेवाडी येथील नितिन घाडी हे दुपारी 11 वा. सुमारास आपल्या घरामधून…

Read More

भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी घेतली शिवसेना माजी नगरसेवक बाळ नरे यांची भेट

मालवण दि प्रतिनिधी गेले अकरा दिवस मुंबईसह कोकणात फिरणाऱ्या केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी झालेले ना. राणे यांचे विश्वासू सहकारी आणि वडाळा मुंबईचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आपल्या मालवण दौऱ्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक श्री. बाळ नरे यांची मालवण येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलीच शिवाय दोन्ही मित्र भूतकाळातील आठवणीत…

Read More

काँग्रेसने आगामी सर्व निवडणुका स्व: बळावर लढवण्याचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घ्यावा; आवश्यक ते सहकार्य करू

आ. पटोले यांची ग्वाही; प्रवक्ते अरविंद मोंडकर यांची माहिती मालवण दि प्रतिनिधी आगामी काळात होणाऱ्या कुडाळ नगरपंचायत आणि मालवण नगरपरिषद या दोन स्थानिक स्वराज्य संस्थाबरोबरच जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्याही निवडणूका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्याकडे केल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक…

Read More

ज्योस्ना नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मालवण दि प्रतिनिधी पोईप गावच्या रहिवासी सौ. ज्योस्ना जगदीश नाईक ( वय ६२ ) यांचे नुकतेच ह्रदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मागे पती ,एक मुलगा, सुन सासू दिर,जावा,पुतणे असा परिवार आहे. श्री. सतीश आगणे यांच्या त्या मोठी बहिण होत

Read More

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना धर्मादाय आयुक्तांकडून १ कोटी पेक्षा जास्त निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा

मालवण दि प्रतिनिधी गेल्या महिन्यात कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पुराने तडाखा दिल्याने जनजीवन विस्कळीत होऊन जीवित आणि आर्थिक हानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे धर्मदाय आयुक्तांनी राज्यातील विविध धर्मदाय संस्थांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत विविध धर्मादाय संस्थांनी आतापर्यंत १ कोटी १ लाख ५९ हजाराचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत…

Read More

आचऱ्यात बिबट्याचा मुक्त संचार…

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण मालवण दि प्रतिनिधी गेल्या काही दिवसात आचरा पारवाडी भागात दिवसाढवळ्या मुक्त संचार करणाऱ्या बिबट्या बाबत ग्रामस्थात भीतीचे वातावरण असतानाच आता वरचीवाडी येथील महेंद्र आचरेकर यांच्या मालकीच्या गाईच्या वासरावर हल्ला चढवित त्याला ठार केल्याची घटना घडली आहे. दरम्यान भर वस्तीत फिरणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. आचरा पारवाडी…

Read More

जमावबंदी आंदोलनाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सावंतवाडी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांची जनाशीर्वाद यात्रेतील सभा व त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणातील गर्दी केल्याप्रकरणी शहरात नगराध्यक्ष संजू परब, भाजपचे शहर अध्यक्ष अजय गोंदावले तर कोलगावात भाजपाचे जिल्हा केंद्र संयोजक महेश सारंग, सरपंच संतोष राऊळ आदी मिळून तब्बल 34 जणांवर सावंतवाडी पोलिस ठाण्यात भा.द.वि. कलाम 143,188, 269, 270 अन्वये गुन्हे दाखल करण्यात…

Read More

वादळग्रस्तांना नुकसान भरपाई न मिळल्याबाबत भाजप नेत्यांनी लक्ष घालावे

*⚡मालवण ता.२९-:* चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीवर मोठे नुकसान झाले. मात्र शासनाने अर्धवट पंचनामे केले. त्यात ज्यांचे मोठे नुकसान झाले त्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे व भाजपच्या नेत्यांनी लक्ष घालावे अशी मागणी रेवंडी येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सच्छिदानंद कांबळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. वादळात आपल्या घराचे नुकसान होऊन मंडळ अधिकाऱ्यांनी…

Read More

मनाई आदेश भंग प्रकरणी मालवणातील भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

*⚡मालवण दि.२९-:* जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने बेकायदेशीर जमाव करून गर्दी जमवत जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांवर आचरा व मालवण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये मालवण, आचरा, चौके, कट्टा येथील भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आचरा येथे बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरपंच प्रणया टेमकर, संतोष कोदे, दीपक…

Read More
You cannot copy content of this page