मालवणात ‘गाबीत समाज’ पुस्तक भेट देऊन आमदार प्रमोद जठार यांचे केले स्वागत…
गाबीत समाजाच्या प्रश्नांबाबत लवकरच बैठक:आम. प्रमोद जठार .. ⚡कुडाळ ता.०८-: नवनियुक्त विधानपरिषद भाजपा आमदार प्रमोद…
गाबीत समाजाच्या प्रश्नांबाबत लवकरच बैठक:आम. प्रमोद जठार .. ⚡कुडाळ ता.०८-: नवनियुक्त विधानपरिषद भाजपा आमदार प्रमोद जठार यांचा प्रथमच सिंधुदुर्ग दौरा कालच सुरू झाला. यावेळी मालवण येथे गाबीत समाजाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मान्यवर यांनी ‘गाबीत समाज’ हे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.गाबीत समाजाचा गौरवशाली इतिहास आणि वर्तमानातील समस्या या विषयात सदरचे पुस्तक मार्गदर्शक म्हणून उपयोगी…
⚡मालवण ता.०८-:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत मालवण तालुक्याचा निकाल ९८.७६ टक्के एवढा लागला आहे. तालुक्यातील २८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मालवण तालुक्यातील एकूण ३५ शाळांमधून दहावीच्या परीक्षेसाठी ९७४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ९६२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९८.७६ टक्के लागला आहे. यामध्ये २८ शाळांचा…
राजू कासकर यांची मागणी: मनसेच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी ता.०८- : सावंतवाडी येथील शिवउद्यानात सुरू असलेल्या मेळ्यात सावंतवाडी शहरातील मतदारांच्या बारा वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष राजू कासकर यांनी आहे. याबाबतचे निवेदन सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले. मनसेचे शहराध्यक्ष अॅड. राजू श्रीकांत कासारकर यांनी दिलेल्या…
१ हजार ४०७ विद्यार्थी उत्तीर्ण ; तालुक्यातील २० विद्यालयांचा १००% निकाल.. कणकवली : कणकवली तालुक्याने यंदाच्या दहावी परीक्षेत उज्वल यश संपादन करत ९७.९८ टक्के निकालाची नोंद केली आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यशाची परंपरा कायम राखली आहे. तालुक्यातील एकूण १ हजार ४३६ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये ७५३ मुले व ६८३ मुलींचा समावेश…
⚡दोडामार्ग ता.०८-: सोनावल, तेरवण-मेढे तसेच पाळये परिसरात गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासोबत तब्बल दीड तास मुसळधार अवकाळी पाऊस झाला. दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज अखेर खरा ठरला असून, अचानक झालेल्या या पावसामुळे परिसरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले.अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या…
⚡वेंगुर्ला ता.०८-: वीज वितरण कुडाळ विभाग अंतर्गत वेंगुर्ला शहर कार्यालयास उत्कृष्ट शाखा कार्यालय म्हणून सन्मानित करण्यात आले. कुडाळ विभाग अंतर्गत येणाऱ्या 5 तालुक्यातून एकूण 26 शाखा कार्यालयातून वेंगुर्ला शहर शाखेची 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा सन्मान बहाल करण्यात आला. रत्नागिरी येथे आयोजित विशेष कार्यक्रमातकोकण झोनचे मुख्य अभियंता अनिल…
आम. प्रमोद जठार: मालवणात कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत.. ⚡मालवण ता.०७-:देशात आता भाजपाची एका रेषेतील सत्ता आली आहे, पार्लमेंट टू पंचायत पर्यंत भाजपची सत्ता आहे. राजकीय पक्ष कधी युतीत चालत नाही, तो शतप्रतिशतच असतो, म्हणून भाजप पक्षावर आणि आपल्या नेत्यांवर निष्ठा ठेवून कार्यकर्त्यांनी काम समन्वयाने करावे, आपापल्या भागाचा विकास साधण्यासाठी, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी, जनतेत सुरक्षिततेची भावना…
⚡बांदा ता.०७-: भारतीय जनता पार्टीच्या बांदा मंडल अंतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध पदांवर नियुक्त्या करण्यात येत आहेत. भाजप बांदा मंडलच्या मन की बात प्रमुख पदावर सिद्धेश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते भाजप बांदा मंडल अध्यक्ष मधुकर मोहन देसाई यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली….
⚡बांदा ता.०७-: भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने बांदा मंडळ अध्यक्षपदी मधुकर देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नियुक्तीपत्र देत ही घोषणा केली. दि. ०२ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रानुसार, मधुकर देसाई यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे बांदा परिसरातील भाजप संघटन अधिक मजबूत होईल, असा…
बलाढ्य भीमाच्या सतर्कतेमुळे बिबट्या पळाला:बिबट्या वारंवार मानवी वस्तीत येत असल्याने भीतीचे वातावरण.. ⚡सावंतवाडी ता.०७-: आरोस नाबरवाडी येथील मानवी वस्तीत गेले दोन महिने वारंवार नर व मादी जातीचा बिबट्या घराच्या आवारात येत असून यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.आरोस येथील रहिवासी शैलेश गजानन नाबर यांच्या घराच्या अंगणात तसेच आरोस परिसरात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे भितीचे वातावरण…