कसाल येथील फुफ्फुसविकार तज्ञ डॉ. प्रशांत कोलते यांना पित्रृशोक
सेवानिवृत्त पोष्टमास्तर राजाराम कोलते यांचे निधन.. ⚡वैभववाडी ता.१५-: करुळ गावचे रहीवाशी व सेवानिवृत्त पोस्टमास्तर राजाराम…
सेवानिवृत्त पोष्टमास्तर राजाराम कोलते यांचे निधन.. ⚡वैभववाडी ता.१५-: करुळ गावचे रहीवाशी व सेवानिवृत्त पोस्टमास्तर राजाराम गंगाराम कोलते वय 84 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. फुफ्फुसविकार विशेषज्ञ डॉ. प्रशांत कोलते तसेच वैभववाडी येथील स्वरगंगा इलेक्ट्रिशियन चे मालक संतोष कोलते यांचे ते वडील होत.राजाराम कोलते यांनी भारतीय पोस्ट खात्यात तब्बल तीस वर्ष सेवा बजावली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील…
⚡मालवण ता.१५-:मालवण शहरातील अॅड. उल्हास कुळकर्णी यांच्या निवासस्थानी अक्कलकोट येथून आणलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे पूजन भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. चोळप्पा महाराज यांचे वंशज श्री वेदमूर्ती नितीन महाराज यांच्याकडून ब्राह्मण वृंद यांनी स्वामी समर्थ यांच्या चर्म पादुका ऍड. कुलकर्णी यांच्या निवासस्थानी आणून पूजन केले. सकाळी साडे नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत पादुकांचे विधिवत…
दर्श अमावास्येच्या महापर्वणीला भाविकांचा महासागर; २५५ पोलिसांचा चोख बंदोबस्त, २३ एसटी गाड्यांचे विशेष नियोजन.. ⚡देवगड ता.१५-:दक्षिण कोकणची काशी म्हणून ख्याती असलेल्या श्री देव कुणकेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री यात्रोत्सवाला अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात प्रारंभ झाला. दि. १५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत पारंपरिक पद्धतीने हा यात्रोत्सव संपन्न होत असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला…
मालवण दि प्रतिनिधीसध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चेत असलेल्या सावरवाड येथील निर्वाण स्फटीक शिवलिंग मंदिरात आजहर हर महादेव…. जय भोलेनाथच्या जयघोषात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी हिमालयीन स्फटीकापासून बनविलेल्या भारतातील सर्वात मोठ्या अशा सुमारे ५ फूट उंचीच्या शिवलिंगाचे पूजन करीत महाशिवरात्रीच्या उत्सवाचा शानदार प्रारंभ झाला. यानिमित्त सकाळपासून खास ग्रामस्थांसाठी या निर्वाण स्फटीक शिवलिंगासमोर रुद्राभिषेक करतानाच होमहवन…
१ मार्च पासून माजी सैनिकांची गेटमन म्हणून वर्णी लागणार:अन्यायकारक निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा… कुडाळ : कोकण रेल्वे मध्ये गेटमन म्हणून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सिंधुदुर्गातील १५ तरुणांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. प्रभात भट सिक्युरीटी एजन्सी, नवीदिल्ली यांच्या मार्फत जिल्ह्यात गेटमन म्हणून काम करणाऱ्या या तरुणांच्या जागी येत्या १ मार्च पासून माजी सैनिकांना घेतले जाणार आहे. त्यासाठी…
महिला सांघिक गटात एएआय संघास विजेतेपद.. ⚡कुडाळ ता.१५-: दि. 9 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत हाॅटेल सुर्या पॅलेस, बडोदा, गुजरात येथे झालेल्या सार्वजनिक क्षेत्रातील विविध कंपन्यांचा समावेश असलेल्या ऑल इंडिया पब्लिक सेक्टर स्पोर्ट कंट्रोल बोर्ड आयोजित ऑल इंडिया पब्लिक सेक्टर कॅरम स्पर्धा 25-26 मध्ये सावंतवाडीची राष्ट्रीय कॅरम खेळाडू केशर राजेश निर्गुण हिने वैयक्तीक उपविजेते पदासह…
⚡सिंधुदुर्गनगरी ता.१५-: कोकणाची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वरच्या यात्रेला अनेक वर्षांपासून मी नियमितपणे दर्शनासाठी येत आहे. श्री कुणकेश्वराचे दर्शन घेणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रवासात कुणकेश्वराचा मोठा आशीर्वाद लाभला आहे असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. आज त्यांनी प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री कुणकेश्वर मंदिर…
⚡दोडामार्ग ता.१५-: तेरवण-मेढे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दोडामार्ग तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तेरवण मेढे येथील जागृत देवस्थान श्री देव नागनाथ मंदिरात भाजप युवा नेते विशाल परब यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री नागनाथाच्या चरणी लीन होऊन जनसेवेसाठी आणि भागाच्या प्रगतीसाठी साकडे घातले. दर्शनानंतर त्यांनी उपस्थित भाविकांशी आपुलकीने संवाद साधला आणि देवस्थान कमिटीने केलेल्या उत्तम नियोजनाचे विशेष…
⚡बांदा ता.१५-: येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं 1 येथे आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तीन शालेय गटांसह खुल्या गटात संपन्न झालेल्या या स्पर्धेत 100 हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.सविस्तर निकाल पुढीलप्रमाणेदुसरी ते चौथी गट (प्रथम तीन क्रमांक) सार्थक घनश्याम वालावलकर(जिल्हा परिषद शाळा नं…
⚡बांदा ता.१५-: घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा, जिद्दीचा आणि कल्पनाशक्तीचा अनोखा आविष्कार ठरलेल्या ‘ज्ञानगंगा’ हस्तपुस्तकेचे प्रकाशन अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडले. शाळेच्या प्रांगणात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, पालकांचा अभिमान आणि शिक्षकांची समाधानाची भावना या सोहळ्याला विशेष अर्थ देणारी ठरली.विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्या लेखनकौशल्याला…