असलदे पोलीस पाटील पदाचा पदभार नांदगाव पोलीस पाटीलांकडे द्यावा
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी कणकवली :…
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी कणकवली : कणकवली तालुक्यातील असलदे गावातील गेल्या २ वर्षापासून रिक्त असलेले पोलीस पाटील पद,कोतवाल पदांवर नियुक्ती करण्यात यावी. असलदे गावाचा पोलीस पाटील पदाचा पदभार नांदगाव पोलीस पाटील यांच्याकडे देण्यात यावा , कारण कोळोशी पोलीस पाटीलांकडे जाण्यासाठी 2-3 किलोमीटर अंतर असल्याने नागरिकांची गैरसोय…
बांदा/प्रतिनिधीनट वाचनालयाचे माजी उपाध्यक्ष (कै.) सुभाष शांताराम मोर्ये यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित स्वरचित पावसाळी काव्यवाचन स्पर्धेत मोरजकर माय-लेकाचा डंका पाहायला मिळाला. लहान गटात नैतिक मोरजकर याने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली, तर मोठ्या गटात आई सौ. रीना मोरजकर यांनीही प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.स्पर्धेच्या प्रारंभी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस….
स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला; नगरपालिका अग्निशमन बंबाच्या मदतीने आग आटोक्यात.. ⚡सावंतवाडी ता.१०-: बाहेरचा वाडा-कुणकेरी रस्त्यावर एमएसईबी कर्मचारी साळवी यांच्या चालत्या वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी घडली. वाहनाला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात आणण्यात आली. त्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशमन…
विशाल परब यांच्या नियोजनाचे दीपक केसरकरांकडून कौतुक:देशभक्तीच्या जयघोषात हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग; राजकीय मतभेद बाजूला ठेवत तिरंग्यासाठी नेते एकत्र.. ⚡सावंतवाडी ता.१०-: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीने शहरात देशभक्तीचा उत्साह संचारला. हातात तिरंगा आणि ‘भारत माता की जय’च्या जयघोषात हजारो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले. संपूर्ण सावंतवाडी शहर तिरंगामय झाल्याचे चित्र…
विशाल परब यांच्या नियोजनाचे दीपक केसरकरांकडून कौतुक:देशभक्तीच्या जयघोषात हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग; राजकीय मतभेद बाजूला ठेवत तिरंग्यासाठी नेते एकत्र.. ⚡सावंतवाडी ता.१०-: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीने शहरात देशभक्तीचा उत्साह संचारला. हातात तिरंगा आणि ‘भारत माता की जय’च्या जयघोषात हजारो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले. संपूर्ण सावंतवाडी शहर तिरंगामय झाल्याचे चित्र…
वेंगुर्लामहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रा प वेंगुर्ला आगारामार्फत अमावस्या वारी निमित्त मंगळवार दि. 11 आँगष्ट रोजी दुपारी 12 वा. वेंगुर्ला ते आदमापूर बाळूमामा दर्शनासाठी एस.टी. बस सोडण्यात येणार आहे. सदर बस वेंगुर्ला तुळस मार्गे सावंतवाडी, धवडकी, माडखोल, आंबोली, आजरा पिंपळगाव, गारगोटी मार्गे आदमापूर अशी जाणार आहे. 40 प्रवाशांचा गट किंवा विविध गावातून बाळूमामा चे भक्तगण…
वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील रेडी म्हारतळेवाडी येथील रहिवासी अनिल कृष्णा परुळेकर ( वय 58 , रा. कळवा) यांनी घराचे बांधकाम बाबत आर्थिक फसवणूक केल्याबाबत वेंगुर्ला पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतरवेंगुर्ला पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांच्यासह वेंगुर्ला पोलीस पथकानेसंदीप धर्माजी मांजरेकर (वय 47, रा. न्हावेली ता. सावंतवाडी), सदगुरू काशिनाथ दळवी (वय 40, रा. होडावडा…
दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्गचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम ⚡वैभववाडी ता.०९-: पोखरण येथील रहिवासी, मनमिळावू आणि सामाजिक जाणीव जपणारे कै. प्रकाश डोईफोडे यांचे अकाली निधन झाल्याने डोईफोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या आठवणींनी सर्वांचे मन हेलावून गेले आहे.कै. प्रकाश डोईफोडे यांच्या निधनानंतर त्यांच्या…
स्पर्धेत नीरजा हेमंत चव्हाण प्रथम.. ⚡मालवण ता.०९-:लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वकला, आत्मविश्वास आणि विचार मांडण्याची क्षमता विकसित व्हावी या उद्देशाने लायन्स क्लब मालवणच्या वतीने शैक्षणिक उपक्रम अंतर्गत फाटक शाळा, रेवतळे (मालवण) येथे शालेय वक्तृत्व स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत नीरजा हेमंत चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला. भाविका…
मालवण दि प्रतिनिधी जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज, सुकळवाडचे विश्वस्त विनोद बाबू कदम ( वय सुमारे ६५) यांचे आज पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव मुंबई येथील त्यांच्या निवास स्थानी नेण्यात आले असून त्याच ठिकाणी सोमवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विनोद कदम हे मुंबई मंत्रालयात नोकरीला होते. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना…