शिरोडा येथीलमच्छिमार दुसऱ्या दिवशीही बेपत्ता…
⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला तालुक्यात रविवारी 24 मे रोजी पहाटे अचानक आलेल्या वादळीवाऱ्याने शिरोडा केरवाडी येथून…
⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला तालुक्यात रविवारी 24 मे रोजी पहाटे अचानक आलेल्या वादळीवाऱ्याने शिरोडा केरवाडी येथून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली मच्छिमारी बोट खोल समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. यात शिरोडा केरवाडी येथील मच्छिमार राजन राघोबा सारंग (वय 48) हे बेपत्ता झाले होते. तर अन्य दोन मच्छीमाराना वाचविण्यात सहकाऱ्यांना यश आले होते. सोमवारी दुसऱ्या दिवशी सायंकाळी…
भाजपा पदाधिकारी अजित नाईक यांची कार्यतत्परता कायम… ⚡वेंगुर्ला ता.२५-:वेंगुर्ला तालुक्यातील मठ ग्रामपंचायत मुख्य रस्तानजिक साईडपट्टीचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अनियमित होणारे कामाबाबतभाजपचे पदाधिकारी अजित नाईक यांनी त्वरित दखल घेत “चांगले” काम करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत मुख्य कमानीचे सुबक रंगकाम करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांतून व वाहनधारकांतून अजित नाईक यांच्या कार्यतत्परतेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे.सध्या…
मत्स्य विभागाने आमचा अंत पाहू नये:पारंपारिक मच्छिमार रश्मीन रोगे यांचा इशारा.. ⚡मालवण ता.२५-: यंदाचा मासेमारी हंगाम संपण्यास अवघे सहा दिवस शिल्लक राहिले असून स्थानिक मच्छीमारांच्या बोटी किनाऱ्यावर काढण्यात येत असल्याचा फायदा घेत बेकायदेशीर एलईडी मासेमारी राजरोसपणे किनाऱ्यालगत सुरू आहे. असे असताना अनधिकृत मासेमारी विरोधात कारवाई सुरूच असल्याचा दावा करणाऱ्या मत्स्य व्यवसाय विभागातील अधिकारी, कर्मचारी हे…
⚡वैभववाडी ता.२५-: अल निनोच्या पार्श्वभूमीवर नावळे ग्रामपंचायतने आयोजित केलेल्या ग्रामसभेमध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये पावसाची अनिमित्त शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी आवश्यक ती काळजी घ्यावी याची माहिती वैभववाडी तालुका उपकृषी अधिकारी श्रीमती व्ही एस तिरवडे यांनी माहिती दिली.यावेळी सरपंच सोनल गुरव ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष संजय शेळके पोलीस पाटील स्नेह शेळके माजी सरपंच संभाजी रावराणे ग्रामपंचायत अधिकारी संभाजी…
नगरसेवक रविकिरण तोरसकर यांची आम. प्रमोद जठार यांच्याकडे मागणी.. ⚡मालवण ता.२५-:मालवण मधील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दिमाखदार पुतळ्याजवळ कोईंबतूर येथील ‘आदियोगी शिवा’च्या धर्तीवर भव्य साउंड आणि लेझर शो सुरू करण्यात यावा, अशी मागणी मालवण नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी भाजपाचे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांच्याकडे केली आहे. या संदर्भात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर…
संतोष नानचे: पोलीस ठाण्यात निवेदन केले सादर.. ⚡दोडामार्ग ता.२५-: राज्यासह देशातील विविध भागांत वाढत असलेल्या बांगलादेशी घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली आहे.पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गमध्ये बाहेरील व्यक्तींची मोठ्या प्रमाणात ये-जा होत…
वीज ग्राहकांच्या त्रासाचा उद्रेक:वीज ग्राहक संघटनेची अधीक्षक अभियंता कार्यालयाला धडक,वीज पुरवठा सुरळीत ठेवू अशी अधीक्षक अभियंता यांची ग्वाही.. ⚡कुडाळ ता.२५-: महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात आज वीज ग्राहक संघटना आक्रमक झाली. जिल्हाभरातून आलेल्या वीज ग्राहकनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात जात विविध प्रश्नांवर अधीक्षक अभियंता यांना जाब विचारला. गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या आंब्रड येथील लिंक लाईन आणि…
मारहाणीच्या निषेधार्थ अर्धा तास महामार्ग रोखला; पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक सुरळीत.. ⚡सावंतवाडी ता.२५-: गोवा मांद्रे येथे काल रात्री तळवडे येथील नागरिकांनी मारहाण केल्याच्या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्गच्या सीमेवर महाराष्ट्र व गोवा बॉर्डरवर चक्काजाम करण्यात आले. युवा सैनिकांनी दोन्ही बाजूंचा महामार्ग तब्बल अर्धा तास रोखून धरला. अखेर सिंधुदुर्ग पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोन्हीबाजूची वाहतूक सुरळीत करण्यात आली. आज दुपारी मुंबई-गोवा…
⚡मालवण ता.२५-: राष्ट्र सेवा दल,सिंधुदुर्गच्या पुढाकाराने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सुमारे २०० किमी. आयोजित सायकल यात्रेचे आचरा तिठा येथे आचरा सरपंच, व्यापारी संघटना, सानेगुरुजी कथामाला, ग्रामस्थांतर्फेजल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा देवून जनजागृती करण्यात आली. यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, सानेगुरुजी कथामाला मालवण तालुकाध्यक्षसुरेश ठाकूर,आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, वायंगणी…
अभय मालवणकर यांची मागणी:बांधकाम विभागाकडे निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी ता.२५-: बांदा-दाणोली हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभय मालवणकर यांनी बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी तालुक्यातील बांदा-दाणोली हा महत्त्वाचा मार्ग…