वैभववाडीत शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागतांचे उत्साहात स्वागत…

⚡वैभववाडी ता.१५-: शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्याचे नूतन गटशिक्षणाधिकारी थोरात साहेब यांची विद्या मंदिर नावळे धनगरवाडा शाळेला भेट देऊन नवगतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.सर्वत्र नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्सवात करण्यात आली या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यातील विद्या मंदिर नावळे धनगरवाडा शाळेला गटशिक्षण अधिकारी थोरात साहेब यांनी भेट देत नवगतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर…

Read More

वेत्ये गावच्या सुयोग गावकरचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण; जितेंद्र गावकर यांच्याकडून गौरव…

⚡​सावंतवाडी ता.१५-:वेत्ये सारख्या एका छोट्या गावातील युवक डॉक्टर होणे हे संपूर्ण गावासाठी भूषणावह आहे. सुयोगने घेतलेले अथक परिश्रम, मेहनत आणि जिद्दीचे आज खऱ्या अर्थाने सार्थक झाले आहे, असे गौरवद्गार पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी काढले.​सावंतवाडीचे माजी सभापती रमेश गावकर यांचे सुपुत्र सुयोग गावकर हे एमबीबीएस (MBBS) परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला….

Read More

विद्यार्थ्यांनी आई-वडील यांचे आदर्श समोर ठेऊन शिक्षण घ्यावे…

श्री. प्रितेश राऊळ ; वेंगुर्ला तालुका – शहरात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न.. ⚡वेंगुर्ला ता.१५-: वेंगुर्ला तालुक्यात तसेच शहरात जि. प. शाळा प्रवेशोत्सव 2026 उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्यासह नूतन लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्ग यांनी सर्व प्रमुख शाळात उपस्थिती दर्शविल्यानेवेंगुर्ला तालुका शहरात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळीविद्यार्थ्यांनी आई-वडील…

Read More

मालवण तालुक्यातील मंडळे आंबा पीकविमा नुकसान भरपाईतून वगळली…

आंबा- काजू उत्पादक आक्रमक.. ⚡मालवण ता.१२-:यावर्षी हवामानातील तीव्र बदलांमुळे मालवण तालुक्यातील आंबा आणि काजू उत्पादनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असतानाही विमा कंपन्यांनी तालुक्यातील अनेक प्रमुख मंडळांना नुकसान भरपाईतून वगळून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघ मर्यादित यांच्या वतीने तहसीलदार गणेश लव्हे यांना निवेदन देण्यात…

Read More

भंडारी हायस्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात…

⚡मालवण ता.१५-:आजचे युग हे स्पर्धेचे युग असून या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच प्रशालेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होत आपली प्रगती साधली पाहिजे, असे प्रतिपादन भंडारी एज्यूकेशन सोसायटी मालवण मुंबईचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर यांनी मोफत पाठ्यपुस्तक तसेच विध्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात बोलताना केले. मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे आज…

Read More

आंबोलीतील धोकादायक वृक्ष छाटणीला सुरुवात…

सरपंच सावित्री पालेकर यांच्या मागणीला यश:घाटातील दरड, तुटलेले संरक्षक कठडे व धोकादायक झाडांबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी.. ⚡आंबोली, ता. १५-:आंबोली परिसरातील धोकादायक वृक्षांमुळे निर्माण झालेला अपघाताचा धोका लक्षात घेता आंबोलीच्या माजी सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री पालेकर यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंबोली गाव हद्दीतील धोकादायक…

Read More

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर होणार कारवाई .. .

सावंतवाडी शहरातील तीन ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित;नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या मागणीला यश.. ⚡सावंतवाडी ता.१५-: शहरातील ज्या सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो, अशा कचऱ्याच्या ‘हॉटस्पॉट’वर आता सावंतवाडी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवली जाणार आहे. उपनगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी ही महत्त्वपूर्ण मागणी मांडली…

Read More

पावसाळा लांबल्याने शाळा सकाळ सत्रात भरवा…

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची जि.प.च्या सीईओकडे मागणी.. ⚡कुडाळ ता.१५-: जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सर्व शाळा सकाळ सत्रात भरविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, यंदाच्या उन्हाळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

Read More

मोदींच्या नेतृत्वाखाली तुष्टीकरणाचा अंत, हिंदू अस्मितेचा उदय…

पालकमंत्री नितेश राणे:राष्ट्र प्रथम म्हणूनच मोदींच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देश सर्वात सुरक्षित.. कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व आणि यशस्वी कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या निर्णय आणि परिवर्तनाचा लेखाजोखा मांडला. २०१४ पूर्वी देशात असलेल्या असुरक्षिततेच्या वातावरणातून मोदींनी देशाला…

Read More

भाजपा जनसंपर्क कार्यालयात ॲड. अनील निरवडेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

विशाल परब यांच्यासह मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव.. ⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनील निरवडेकर यांचा वाढदिवस आज भाजपा जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते केक कापून तसेच पुष्पगुच्छ व शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा भेट देऊन ॲड. निरवडेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व…

Read More
You cannot copy content of this page