विद्यार्थी उत्कर्ष मंडळातर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन…
⚡मालवण ता.२१-:विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या शिक्षण विभागाच्या वतीने राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे….
⚡मालवण ता.२१-:विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या शिक्षण विभागाच्या वतीने राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ‘हाकला भोंदू, सुखाने नांदू, ‘नीट’ नेटकी शिक्षण पद्धती?, लोकशाही आणि तरुणाई, युद्धाच्या झळांनी होरपळली भारताची अर्थव्यवस्था, सरकारी योजना: कल्याणकारी की रेवडी? चित्ती असू द्यावे समाधान असे विषय आहेत. निबंधाची शब्द मर्यादा १,५०० असून वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर आपले…
⚡मालवण ता.२१-:विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या शिक्षण विभागाच्या वतीने राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ‘हाकला भोंदू, सुखाने नांदू, ‘नीट’ नेटकी शिक्षण पद्धती?, लोकशाही आणि तरुणाई, युद्धाच्या झळांनी होरपळली भारताची अर्थव्यवस्था, सरकारी योजना: कल्याणकारी की रेवडी? चित्ती असू द्यावे समाधान असे विषय आहेत. निबंधाची शब्द मर्यादा १,५०० असून वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर आपले…
⚡मालवण ता.२१-:इस्कॉन संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मूल्य शिक्षण स्पर्धेत जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळविणाऱ्या आणि इस्रो बेंगलोर भेटीसाठी निवड झालेल्या मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलचा विद्यार्थी तन्मय महेश परब याचा बेंगलोर येथे इस्रोचे चेअरमन श्री. सोमनाथ यांच्या हस्ते गोल्ड मेडल प्रदान करून गौरव करण्यात आला. इस्कॉन या संस्थेनेमार्फत भगवद्गीता व तिचा जीवनातील उपयोग या…
⚡सावंतवाडी ता.२१-: श्री दत्त पद्मनाभ पीठ व सदगुरू योग गुरुकुल व विद्या विहार इंग्लिश हायस्कूल यांच्या वतीने आजगाव हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. आध्यात्मिक धर्मगुरु अध्यात्म शिरोमणि, पद्मश्री विभूषित सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजींच्या दिव्य कृपाशीर्वादाने श्री दत्त पद्मनाभ पीठ व सदगुरु योग गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमानाने सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी गुरुपीठारोहण रजत…
⚡सिंधुदुर्गनगरी,ता.२१-: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA), नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली NEET Re-Examination 2026 कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेज परीक्षा केंद्रावर आज शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरळीत वातावरणात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी परीक्षा केंद्राला भेट देऊन परीक्षा केंद्रावरील विविध व्यवस्थांची माहिती घेतली. परीक्षार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधा, सुरक्षा व्यवस्था, प्रवेश प्रक्रिया…
⚡सावंतवाडी ता.२१-: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवडे नंबर ८ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी योगाचे महत्त्व,नियमित व्यायाम व योगामुळे होणारे शारीरिक व मानसिक आरोग्याचे फायदे याविषयी मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यानंतर त्यांच्या सहकारी शिक्षिका श्रीमती अनिशा कोलगावकर यांनी विद्यार्थ्यांकडून ताडासन,वृक्षासन,भुजंगासन,वज्रासन तसेच विविध प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून…
नगरपंचयातच्या सत्तेत आल्यानंतर सहा महिन्यांत विकासकामांना गती:नगराध्यक्ष संदेश पारकर यांची पत्रकार परिषदेत माहिती.. ⚡कणकवली ता.२१-: कणकवली नगरपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन रविवारी २१ जून रोजी सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या सहा महिन्यांतील विकासकामांचा आढावा मांडला. शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले असून येत्या काळात…
सीताराम गावडेऑर्बिट योगा स्टुडिओच्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात मान्यवरांचे प्रतिपादन… ⚡सावंतवाडी,ता. २१-: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. “योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून तो केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्याचा प्रभावी मार्ग आहे. योग्य…
पाच वर्षे संगोपनाचा अनंत पिळणकर यांचा संकल्प:नवीनकुर्ली येथे वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम.. ⚡कणकवली ता.२१-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त नवीनकुर्ली येथे २०१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केवळ वृक्षारोपण करून…
⚡सिंधुदुर्गनगरी ता.२१-: आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक तणाव, चिंता आणि विविध आजारांनी त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत योग हा निरोगी आणि आनंदी जीवनाचा एक प्रभावी मार्ग आहे. योग ही भारताची प्राचीन देणगी असून ती शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्यास मदत करते, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त आज…