वेंगुर्ला तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या मागणीची त्वरित दखल…

⚡वेंगुर्ला ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्हा आंबा – काजू बागायतदार शेतकरी संघटना व छत्रपती शिवाजी महाराज संघटना यांच्यावतीने शुक्रवारी सकाळी वेंगुर्ला येथे तातडीची बैठक घेऊन कृषी विभागाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आंबा बागांची पाहणी करण्यात येऊन शासनास अहवाल सादर करण्याची कृषी विभागाकडे ठराववजा मागणी करण्यात आली होती. त्यानुसार वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी प्रकाश मोहिते, मंडळ कृषी अधिकारी शंकर…

Read More

कोकणातील आंबा नुकसानीबाबत संयुक्त बैठक घेण्यात यावी…

एम. के. गावडे: राज्यकृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदन सादर.. ⚡वेंगुर्ला ता.१८-: सध्याच्या हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळेकोकणातील हापूस आंबाउत्पादक शेतकरी – बागायतदार पूर्णतः नुकसानीत आहे. याबाबतसिंधुदुर्गात एकत्रित आढावा बैठक घेऊन लवकरात लवकर शेतक-यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी, अशी मागणीराष्ट्रवादी काँगेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव एम. के. गावडे यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्रीदत्तात्रय भरणे यांच्याकडे (12 फेब्रुवारी…

Read More

“लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सिनेसृष्टीला व्यवसाय कसा करायचा..? हे शिकवलं…

अभिनय बेर्डे:अभिनय बेर्डे यांच्याकडून हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेचा शुभारंभ,दीपक केसरकर, राजन तेली यांची उपस्थिती.. सावंतवाडी : माझे वडील अभिनेते कै. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी संपूर्ण सिनेसृष्टीला व्यवसाय कसा करायचा ? हे शिकवलं. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ त्यांना पक्का वाणी म्हणायचे. वडीलांवर हा संस्कार आपल्या समाजानं केला असं मत अभिनेता अभिनय बेर्डे यांनी व्यक्त केले. तसेच मराठी…

Read More

अपक्ष विजय उमेदवारांबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील…

आमदार दीपक केसरकर: तर सचिन वालावलकर यांचा राजीनामा आम्ही स्वीकारलेला नाही.. सावंतवाडी, ता.१४ : मतदारसंघात निवडून आलेल्या अपक्ष उमेदवारांबाबत काय निर्णय घ्यायचा, याचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.निवडणुकीदरम्यान पैशांचे गैरप्रकार झाल्याचे समोर आले. हे प्रकार मला अजिबात मान्य नसल्यामुळे मी प्रचारात फारसा सक्रिय राहू शकलो…

Read More

शिंदे शिवसेनेला मिळालेले यश हे केसरकर यांच्या विकास कामांमुळेच…

संजू परब: संघटना अधिक बळकट करण्यासाठी मी आणखीन प्रयत्न करणार.. ⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी मतदारसंघात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मिळालेले यश हे सर्व आमदार दीपक केसरकर यांच्या विकास कामांमुळेच असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले. एवढ्या धनशक्तीसमोर आपले सदस्य निवडून आले, यातून संघटना मजबूत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असेही त्यांनी नमूद केले….

Read More

धनशक्तीच्या पुढे निवडून येणे एवढं सोपे नाही…

आमदार दीपक केसरकर: नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांचा केला सत्कार.. सावंतवाडी ता.१४ : धनशक्तीच्या पुढे निवडून येणे सोपे नाही. मतदारसंघात जे काही प्रकार सुरू आहेत ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहेत, अशी खंत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. थोडक्या मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांनी निराश न होता संघटनेसाठी काम करत राहावे, असे आवाहनही…

Read More

विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगाव येथे २५ रोजी कै. गुरुवर्य रा. गो. सामंत स्मृतिदिन समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१४-: आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल, चे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य रा. गो. सामंत यांच्या स्मृति प्रित्यर्थ प्रशालेच्या वतीने बुधवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केलआहे.या स्पर्धेतील पारितोषिके ,प्रथम क्रमांकास चषक व २०००₹रुपये,द्वितीय क्रमांक चषक व १५००₹ रुपये,तृतीय क्रमांक चषक व एक १०००₹ तसेच उत्तेजनार्थ ७००₹ रुपये असून…

Read More

भूमी अभिलेख विभागाचे १८ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन…

जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षकांना दिले निवेदन.. कुडाळ : भूमी अभिलेख विभागातील सर्व कर्मचारी येत्या १८ फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलन करणार आहेत. त्याबाबतची सूचना मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जमाबंदी भूमी अभिलेख आयुक्त, तसेच इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या नोटिसीची प्रत सिंधुदुर्ग जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने उपसंचालक तथा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तृप्ती घोडमिसे…

Read More

पिंगुळी येथे रेल्वे ट्रॅकवर अज्ञात इसमाचा मृतदेह…

⚡कुडाळ ता.१४-: कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे रेल्वे ट्रॅकवर एका अज्ञात इसमाचा मृत्यूदेह आढळून आला आहे. हि घटना आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंगुळी येथे कोकण रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या गाडीच्या धडकेत संबंधित इसम गंभीर जखमी झाला. धडक इतकी भीषण होती की त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तात्काळ…

Read More

देवगडमध्ये दुर्दैवी घटना,गोव्यातील मायलेकांची होमस्टेमध्ये गळफास घेऊन आत्महत्या…

⚡देवगड ता.१४-:देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या एका होमस्टेमध्ये गोव्यातील मायलेकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ते शनिवारी १४ फेब्रुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी होमस्टेच्या मालकांनी देवगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Read More
You cannot copy content of this page