शरीरस्वास्थ्याबरोबर सर्वोतोपरी संतुलित राहणे म्हणजे निरोगीपणा…
डॉ. प्रदीप पाटकर:बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत डॉ. पाटकर यांचे व्याख्यान.. ⚡कुडाळ ता.०५-: शरीर स्वास्थ्याबरोबर सर्वतोपरी संतुलित राहणे म्हणजे निरोगीपणा होय. मानसिक ताणतणावापासूनची मुक्ती जीवनात आपणास आनंदी बनवते; यासाठी स्वजागृती महत्त्वाची आहे आणि स्वजागृती ही विविध संदर्भातील साधारण ज्ञानातून येते. त्यासाठी मानसिक ताणतणाविषयीचे ज्ञान प्राप्त करा. असे आवाहन मुंबई येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. प्रदीप…
