Global Maharashtra Breaking News

शिवसेनेकडून जिल्हा परिषद सभापती पदांच्या उमेदवारांची घोषणा…

वित्त व बांधकामासाठी संतोष साटविलकर, समाजकल्याणसाठी रूहिता तांबे यांना संधी.. ओरोस ता २५-: शिंदे शिवसेनेकडून जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदाचे उमेदवारांचे घोषणा करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत उपनेते संजय आंग्रे यांनी घोषणा केली आहे. त्यानुसार वित्त व बांधकाम सभापती पदासाठी मालवण तालुक्यातील पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेले संतोष साटविलकर,…

Read More

भाजपचे जि प सभापती पदाचे उमेदवार जाहीर…

शिक्षण व आरोग्य प्रितेश राऊळ, महिला व बालकल्याणअनुराधा नारकर अशी जाहीर झाली उमेदवारी.. ओरोस ता २५भाजपकडून विषय समिती सभापती पदासाठी उमेदवारांची घोषणा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली आहे. त्यानुसार वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जिल्हा परिषद मधून निवडून आलेले प्रितेश राऊळ यांची शिक्षण व आरोग्य समिती सभापती पदासाठी तर देवगड तालुक्यातील फणसगाव मतदार संघातून निवडून आलेल्या अनुराधा…

Read More

स्पर्धेच्या युगात आव्हानांना सामोरे जाऊन स्वतःची ओळख निर्माण करणे गरजेचे…

संदेश पारकर:सामाजिक, संस्कृतीक कार्यक्रमांमुळे नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळते.. वेंगुर्ला : स्पर्धेच्या युगात प्रत्येकाने आव्हानांना सामोरे जात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे आवश्यक असल्याचे आहे. अशा उपक्रमांमुळे सांस्कृतिक चळवळीला बळ मिळत असून नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळत आहे, असे प्रतिपादन कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. वेंगुर्ले राउळवाडा येथे जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेला…

Read More

डिझेल दरवाढीमुळे मच्छिमार अडचणीत…

खास. नारायण राणे गप्प का..?:हरी खोबरेकर यांचा सवाल.. ⚡मालवण ता.२४-: गेले काही वर्षे मत्स्य दुष्काळजन्य परिस्थिती असताना आता डिझेलचे दर वाढल्यामुळे मच्छीमारांसमोर मच्छिमारी व्यवसाय कसा करावा हा प्रश्न पडला आहे, असे असताना येथील खासदार असणारे आणि स्वतःला कोकणचे भाग्यविधाते म्हणवणारे खासदार नारायण राणे हे डिझेल दरवाढी विरोधात गप्प का आहेत, डिझेल दरवाढी बाबत खास. राणे…

Read More

आचरा येथे कासवाच्या पिल्लांना समुद्रात सोडले…

⚡मालवण ता.२४-:आचरा पिरावाडी गोल्डन बीच येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाच्या ५५ पिल्लांना कासव मित्र तथा बीच मॅनेजर सूर्यकांत धुरी, पिरावाडी पोलीस पाटील सौ. तन्वी जोशी ग्रा.प. सदस्य सौ. पूर्वा तारी यांच्या हस्ते समुद्रात सोडण्यात आले. यावेळी आचरा पोलीस ठाण्याच्या पोलीस कॉन्स्टेबल तन्वी माणगावकर, प्रज्ञा गावकर, होमगार्ड विनय घाडीगावकर, ग्रामस्थ अरुण नावगे, नंदा नावगे तसेच पर्यटक…

Read More

नांदगाव – असलदे येथे महामार्ग रोखत ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी ३७ जणांवर गुन्हे दाखल…

⚡कणकवली ता.२४-: आंबा, काजू बागायतदारांच्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी नांदगाव – असलदे येथे ठिय्या मारत सोमवारी महामार्ग रोखला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केलेला असताना बेकायदेशीर जमाव जमवून रस्ता रोखला. तसेच आक्षेपार्ह भाष्य करून जमावाला भडकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी माजी खासदार राजू शेट्टी, माजी…

Read More

नांदगाव आंदोलनादरम्यान वागदे डंगळवाडी येथे टायर जाळण्याची घटना ; अज्ञातावर गुन्हा…

⚡कणकवली ता.२४-: नांदगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान वागदे डंगळवाडी येथे अज्ञात व्यक्तीकडून चारचाकी वाहनाचे तीन टायर जाळून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर अडथळा निर्माण करण्यात आला. या कृत्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन मानवी जीवितास धोका निर्माण झाला. गोपनीय मदतनिस सागर बाबुराव जाधव (कणकवली पोलीस ठाणे) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत…

Read More

कोंडये येथे शेतमांगर फोडून सुमारे ३.२० लाखांच्या काजू बियांची चोरी…

⚡कणकवली ता.२४-: कणकवली तालुक्यातील कोंडये वरचीवाडी येथे शेतमांगराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३ लाख २० हजार रुपये किमतीच्या काजू बियांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत दत्तात्रय विठ्ठल तेंडुलकर (वय ७६, व्यवसाय शेती, रा. कोंडये वरचीवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तेंडुलकर यांचे राहते घर कोंडये वरचीवाडी…

Read More

वेंगुर्ला – निवती पोलीस स्थानकाच्या वतीने सागर कवच अभियानास प्रारंभ…

⚡वेंगुर्ला ता.२४-: शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या सागर कवच अभियान 1/ 2026वेंगुर्ला पोलीस स्थानकाच्या वतीने मंगळवारी सकाळी 6 वाजता राबविण्यास प्रारंभ करण्यात आला. जिल्हापोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. वेंगुर्ला पोलीस ठाणे हद्दीत कोंडूरा हरिचरणगिरी ते रेडी पोर्ट – तेरेखोल संपूर्ण सागरी भूभागात हे सागर कवच…

Read More

गोविंद नाईक यांचे निधन…

कुडाळ : तालुक्यातील नेरूर कांडरीवाडी येथील शेतकरी गोविंद वासुदेव नाईक वय 75 याचे सोमवारी (ता23) सायंकाळी झाडावरून पडून दुःखद निधन झाले.ते आपल्या घरासमोर शेतात असणाऱ्या झाडावर चढले होते. त्याचवेळी त्यांचा तोल जाऊन पडले आणि दुखःद निधन झाले. नेरूर परिसरात ते काका नाईक नावाने परिचित होते. कॉनबॅकचे कर्मचारी मंगेश नाईक यांचे वडील तर पत्रकार अजय सावंत…

Read More
You cannot copy content of this page