शारीरिक आरोग्या बरोबर मानसिक आरोग्य आनंददायी महत्वाचे
मानसोपचार तज्ञ मीनाक्षी यांचे प्रतिपादन ⚡बांदा ता.१२-: “बदलत्या आधुनिक जगात माणसांचे प्रश्न बदलत आहेत. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य आनंददायी असणे काळाची गरज आहे. बदलती जीवनशैली माणसाला आपले वर्तन, भावना बदलायला भाग पडते आहे. मनाचं शास्त्र जाणून आजच्या काळाला आजच्या माणसाने सामोरे जाण्याची नितांत गरज आहे. काळाचे पडसाद तुम्हाला ऐकावे लागतील. आपल्या मनातले प्रश्न आपणच कसे…
