नांदगाव ग्रामस्थांनी रोखलेली वाहतूक पोलिसांनी केली सुरळीत
⚡कणकवली ता.०७-:नांदगाव महामार्गालगत पुरेशी गटार व्यवस्था व नैसर्गिक नाले व्यवस्था न केल्याने पावसाचे पाणी नांदगाव बिडयेवाडी परिसरातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी एकत्र येऊन महामार्ग रोको आंदोलन सुरू केले होते.अखेर,पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी नागरिकांशी चर्चा करत महामार्गावरील वाहतूक सुरुळीत केली आहे. महामार्ग चौपदरीकरण करताना महामार्ग ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने गटारांचे…
