सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोलीच्या धावपटूंची राज्यस्तरीय निवड…

⚡आंबोली ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा ओरोस येथे पार पडल्या. ओरोस येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेत सैनिक स्कूलच्या खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी बजावली आहे. कॅ. अथर्व निल्ले याने दमदार खेळी करत 1000 मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक तर लॉंग जंपमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. कॅ.अवधूत पाटील याने 200 मीटर धावणे…

Read More

मनसेची कुडाळ तालुक्यात घरगुती गणपती सजावट स्पर्धा…

मनसेचे धीरज परब आणि कुणाल किनळेकर यांची माहिती… ⚡कुडाळ ता.२०-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कुडाळ तालुका मर्यादित घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००१, द्वितीय पारितोषिक३००१, तृतीय पारितोषिक२००१. त्याचप्रमाणे प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब आणि उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिली आहे.या स्पर्धेत…

Read More

मळगाव येथील रवळनाथ देवाचा सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह उत्साहात…

दिंडी व महाप्रसादाने हरिनाम सप्ताहाची सांगता.. सावंतवाडी : सहदेव राऊळ : मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ देवाचा सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह भाविकांच्या गर्दीत व मानकऱ्यांच्य उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. मळगाव येथील स्थानिक भजन मंडळांनी ठरवून दिलेल्या पाराप्रमाणे आपली भजने सादर केली. या (दोन दिवसीय हरिनाम सप्ताहाची आज दिंडी व महाप्रसादाने सांगता…

Read More

राजन तेलींबाबत आम्ही संयम बाळगलाय…

रत्नाकर जोशी:चव्हाण-कदम प्रकरणात आपला संयम सांभाळा.. ⚡कुडाळ ता.२०-: मंत्री दीपक केसरकर यांच्याबाबत राजन तेली करीत असलेल्या वक्तव्याची त्यांना आठवण करून दिली आहे. त्यावेळी आम्ही महायुतीचा धर्म म्हणून संयम पाळला आहे, याची आठवण श्री. जोशी यांनी प्रभाकर सावंत यांना करून दिली आहे. यायबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रत्नाकर जोशी म्हणतात, महाराष्ट्रात महायुतीचे सरकार कार्यरत असून गेल्या अडीच…

Read More

सावंतवाडी मोती तलावाला आज नारळ अर्पण करणार…

युवराज लखमराजे भोसले: शहरवासीयांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन.. सावंतवाडी : नारळी पौर्णिमेला अर्पण करण्यात येणारा मानाचा नारळ आज ऐतिहासिक मोती तलावात अर्पण करण्यात येणार आहे. शहरात घडलेल्या दुःखद घटनेमुळे सोमवारी या नारळाचे पूजन करण्यात आले होते. आज सायंकाळी साडेचार वाजता विधीवत पद्धतीने हा सुवर्ण नारळ तलावात अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे…

Read More

वेळागर ग्रामस्थांनी राजन तेली यांचा केला सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला वेळागर ताज प्रकल्पाचा प्रश्न संदर्भात पुढाकार घेऊन मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांनी माजी आमदार राजन तेली यांची भेट घेत आभार मानत सत्कार केला. याबाबत श्री तेली यांनी १५ ऑगस्ट रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनद्वारे या प्रश्न संदर्भात लक्ष वेधले होते.अखेर त्यांनी आपण सविस्तर याबाबत बैठक घेऊन मार्गी लावू असे आश्वासन दिल्यानंतर…

Read More

पाडलोस येथे पट्टी बांधून अपघात टळणार का…?

महेश कुबल : कायमस्वरूपी ठोस उपाययोजण्याकडे दुर्लक्ष.. बांदा : प्रतिनिधीपाडलोस मडुरा मार्गावरील केणीवाडा येथे आठ दिवसांपूर्वी मालवाहू टेम्पोचा मोठा अपघात सुदैवाने टळला. दोन गाड्यांना बाजू देताना रस्ता सुमारे तीन ते चार फूट खोल खचला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ लाकडाच्या साहाय्याने पट्टी बांधण्याचे काम केले. तत्काळ स्वरूपात या ठिकाणी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता होती मात्र…

Read More

पोलीस बांधवांना राखी बांधत शिंदे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रक्षाबंधन साजरा…

⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी शहर शिवसेना शिंदे गट महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रात्रंदिवस सुरक्षा करणाऱ्या पोलीस बांधवांना पोलीस ठाण्यात जाऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यावेळी उपस्थित शहर प्रमुख महिला भारती मोरे, उपशहर प्रमुख शर्वरी धारगळकर , उपशहर प्रमुख शिवानी पाटकर, माजी नगरसेविका स्वप्ना नाटेकर ,अनिता शिंदे, मिरा सिंग, भारती परब,मनाली परब, अनिता शिंदे, पूजा…

Read More

राकेश नेवगी यांच्या निधनामुळे ‘जाणीव जागर यात्रा’ पुढे ढकलली…

⚡सावंतवाडी ता.२०-: राकेश नेवगी यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाची सावंतवाडी तालुक्यातील जाणीव जागर यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे याबाबतची माहिती अर्चना घारे यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे लवकरच पुढील यात्रेची तारीख कळविण्यात येतील असेही सांगण्यात आले आहे.

Read More

रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलण्याची रामदास कदम यांची उंची नाही…

संजू परब: त्वरित माफी मागा अन्यथा येणाऱ्या सर्व महायुतीच्या बैठकामध्ये बहिष्कार टाकू.. ⚡सावंतवाडी ता.२०-: रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलण्याची रामदास कदम यांची उंची नाही. जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत हे वातावरण असंच राहणार आहे. असा इशारा भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज इथे दिला. दरम्यान रामदास कदम यांनी त्वरित माफी…

Read More
You cannot copy content of this page