सीमेवरील पोलिसांकडून महाराष्ट्रातील वाहनचालकांना त्रास…
मुख्यमंत्री आणि पोलिस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी.. ⚡ दोडामार्ग ता.२१-: महाराष्ट्रातील वाहनांना गोवा सीमेवरील पोलिस विनाकारण त्रास देतात.सगळी कागदपत्रे पूर्ण असली तरी काही ना काही कारण सांगून दंड ठोठावतात.मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि पोलिस अधीक्षकांनी याकडे लक्ष द्यावे ; अन्यथा गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर देखील पोलिस आणि आरटीओ यांना कारवाई करण्यास भाग पाडू,असा…
