आंबोलीत पर्यटकांसाठी वन खात्याच्या गाड्या लावून स्थानिकांच्या पोटावर पाय…
श्रीकांत गावडे:दीपक केसरकर यांनी निर्णय न घेतल्यास आंदोलन.. आंबोली,ता.२१: सिंधुरत्न योजनेतून वन खात्याने आंबोलीत पॉईंटवर फिरण्यासाठी गाड्या लावल्याने येथील रिक्षा वाल्यांच्या पोटावर पाय आणला आहे. त्यामुळे मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत तात्काळ निर्णय घेऊन येथील वनखात्यामार्फत धंदे बंद करून स्थानिकांच्या पोटावर पाय आणल्यास रिक्षा व्यवसायिक तसेच ग्रामस्थांततर्फे आंदोलन करण्याचा ईशारा प्रमुख गावकरी श्रीकांत गावडे यांनी…
