संदीप गावडे फाउंडेशन तर्फे यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धेचे आयोजन
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा हा गुणवंतांची खाण आहे. आपल्या विद्यार्थ्यांचा शालांत परीक्षेचा निकाल हा 100% लागतो. मात्र, एमपीएससी आणि यूपीएसस, बँकिंग आदी स्पर्धा परीक्षांमध्ये आपली गुणवत्ता समाधानकारक का दिसत नाही ? हा चिंताजनक विषय आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी बालवयातच स्पर्धा परीक्षांची कास धरावी, त्यांची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासाची मानसिकता तयार व्हावी, या उद्देशाने संदीप गावडे फाऊंडेशन…
