बांदा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रत्नाकर आगलावे यांची बिनविरोध निवड

बांदा/प्रतिनिधीबांदा ग्रामपंचायत उपसरपंचपदी रत्नाकर आगलावे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर यांचा पक्षीय धोरणानुसार एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आज झालेल्या बांदा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये रत्नाकर आगलावे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, प्रशांत बांदेकर, श्रेया केसरकर, राजाराम उर्फ बाळू सावंत, तनुजा वराडकर,…

Read More

स्वच्छ आणि हरित गाव हेच खऱ्या अर्थाने सुखी आणि आरोग्यदायी गाव…

यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे प्रतिपादन:झाराप येथे खास गावसभा.. ⚡कुडाळ ता.१७-: गाव स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ सरकारी प्रयत्न पुरेसे नसून ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग अनिवार्य आहे. स्वच्छ आणि हरित गाव हेच खऱ्या अर्थाने सुखी आणि आरोग्यदायी गाव असते. असे मार्गदर्शन यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी  झाराप ग्रामपंचायत येथे केले  स्वच्छ व हरित थीमसाठी  झाराप ग्रामपंचायतचे  राष्ट्रीय स्तरावर नामांकन होणार…

Read More

काजू उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्याशी चर्चा…

⚡दोडामार्ग ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शेतकरी प्रतिनिधींनी सोमवारी कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची मालवण येथील ‘निलरत्न’ निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत काजू उत्पादन करताना येणाऱ्या अडचणी, सातत्याने घसरत असलेले विक्रीदर, वाढलेला उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान तसेच बाजारात स्थानिक व आयात काजूमधील प्रतवारीचा प्रश्न आदी महत्त्वाच्या…

Read More

जिल्हा परिषदेत अपक्ष, ठाकरे शिवसेनेची मोट …

एकत्र येत स्थापन केला विरोधी गट.. ओरोस ता १७-: जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या भाजप आणि शिवसेना या सत्ताधाऱ्यांवर दबाव ठेवण्यासाठी अपक्ष निवडून आलेल्या सहा आणि ठाकरे शिवसेनेच्या तीन अशा एकूण नऊ जणांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विकास आघाडी या नावाने गट स्थापन केला आहे. त्याचे पत्र मंगळवारी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. इन्सुली मधून अपक्ष म्हणून निवडून…

Read More

सोनुर्ली शाळा न.१ च्या भिंतीला मोठी भेग..

तात्काळ निर्णय घ्या ; प.स सदस्य जितेंद्र गावकर व शाळा व्यवस्थापन समितीची सीईओकडे मागणी .. ⚡सावंतवाडी ता.१७-: सोनुर्ली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या इमारतीच्या भिंतीला मोठी भेग पडली असून, ही भिंत कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता या गंभीर बाबीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी पंचायत…

Read More

जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल पीएमश्री दत्त विद्या मंदिरच्या शिक्षकांचा सत्कार…

⚡वैभववाडी ता.१७-: मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीनच्या स्पर्धेमध्ये पीएमश्री दत्त विद्या मंदिर वैभववाडी शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्याध्यापकासह इतर शिक्षकांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.मुख्याध्यापक दिनकर केळकर अविनाश आवटे धावले मॅडम लांडगे मॅडम या चारी शिक्षकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन…

Read More

आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून घराघरात मिळणार आरोग्य सेवा…

विनासायास मिळणार उपचार.. ओरोस ता १७राज्यात वाढते कर्करोग, हृदयरोग आणि वृद्धापकाळाशी संबंधित आजार लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘राज्य पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमा’ची व्याप्ती वाढविण्याचा आणि तो अधिक सक्षम करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता केवळ रुग्णालयातच नव्हे, तर ‘आरोग्यवर्धिनी केंद्रां’च्या माध्यमातून गावागावात आणि रुग्णांच्या घरी जाऊन आवश्यक सेवा पुरविली जाणार आहे,…

Read More

हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी…

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत.. ओरोस ता १६काँग्रेस पक्ष हा नेहमीच हिंदू द्वेष करत आला आहे. आपल्या वाक्यातून सांप्रदायिक द्वेष कसा पसरवता येईल याकडे या पक्षाच्या नेत्यांचे नेहमीच लक्ष असते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांना समकक्ष पहावे अशी टिप्पणी हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे हर्षवर्धन सकपाळ यांनी माफी…

Read More

स्वराज्य संघटना सावंतवाडी यांच्या वतीने १९ रोजी शिवजयंतीनिमित्त भव्य “शिवचेतना” रॅलीचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१७-: स्वराज्य संघटना सावंतवाडी यांच्या वतीने १९ फेब्रुवारी गुरुवारी शिवजयंतीनिमित्त भव्य “शिवचेतना” रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ठीक १० वाजता राजवाडा येथून या रॅलीला प्रारंभ होणार आहे. छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणारी ही रॅली राजवाडा येथून सुरू होऊन बाजारपेठ मार्गे शहरातून मार्गक्रमण करणार आहे. रॅलीमध्ये घोडे, ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक…

Read More

उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर प्रवीण भोंसले यांचा वाढदिवस कार्यक्रम रद्द…

⚡सावंतवाडी ता.१७-: प्रवीण भोंसले यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरवर्षी प्रवीण भोंसले मित्र मंडळाच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी सामाजिक व आनंदी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्याची जनता अजूनही दुःखातून सावरलेली नसल्याने हा निर्णय घेतला आहे. प्रवीण भोंसले यांनी जारी केलेल्या पत्रात…

Read More
You cannot copy content of this page