कुंभारमाठ येथील जरीमरी देवी मंदिरात नवरात्रौत्सव…

⚡मालवण ता.१८-:मालवण कुंभारमाठ येथील श्री देवी जरीमरी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्रौत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त जरीमरी मंदिरात नवरात्रौत्सवात रोज सकाळी ९ वा. देवीचा अभिषेक, दुपारी १२. ३० वा. देवीची आरती, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. देवीची आरती, रात्री ८ वा. भजने आदी कार्यक्रम होणार आहेत….

Read More

ठाकरे शिवसेनेच्या दणक्यानंतरसाटेली तर्फ सातार्डा येथील मायनिंग बंद…

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश: बाबुराव धुरी,रुपेश राऊळ,यांच्या मागणीला यश: चंद्रकांत कासार यांची माहिती.. सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी साटेली तर्फ सातार्डा येथील लोहखनिज खाणीचे उत्खनन व वाहतूक तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती बाळासाहेब ठाकरे…

Read More

पालकमंत्र्यांनी आमदार असताना 10 वर्षांपूर्वी नवीन कुर्ली विकासाचा दिलेला शब्द हवेतच विरला…

आता ग्रामपंचायत निवडणुकीवर डोळा ठेवून विकास आढाव्याचा फार्सनूतन ग्रामपंचायतच्या नावात वसाहत शब्द घेतल्यास जनआंदोलननवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांचा टीकात्मक इशारा..

Read More

कणकवली येथे उद्धवसेनेतर्फे नवरात्रोत्सव…

कणकवली : उद्धवसेना तालुका कणकवलीच्यावतीने २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत ‘नवरात्रोत्सव २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सोमवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री दुर्गा मातेचे आगमन, सकाळी १० वाजता घटस्थापना व मातेची विधिवत पूजा,११ वाजता आरती, सायंकाळी ७वाजता स्थानिक कार्यक्रम, मंगळवार २३ रोजी सायंकाळी ७ वाजता…

Read More

“नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध”…

पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला विश्वास:अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणें यांनी खातेनिहाय घेतला आढावा… ⚡कणकवली ता.१७-:नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. आता तुमचा आमदार पालकमंत्री झाला आहे,त्यामुळे तुमच्या सर्व मागण्या समाधानकारक पूर्ण होतील असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला.कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली वसाहत गावातील प्रलंबित मागण्यांवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

Read More

“नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध”…

पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला विश्वास:अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणें यांनी खातेनिहाय घेतला आढावा… ⚡कणकवली ता.१७-:नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. आता तुमचा आमदार पालकमंत्री झाला आहे,त्यामुळे तुमच्या सर्व मागण्या समाधानकारक पूर्ण होतील असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला.कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली वसाहत गावातील प्रलंबित मागण्यांवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

Read More

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावोगावी विकासाची चळवळ उभी करा…

पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन:लोरे नंबर १ येथे अभियानाचा झाला शुभारंभ.. ⚡कणकवली ता.१७-:प्रत्येक गावात सामान्य माणसाचे जीवन सुखकर व्हावे, हीच खरी ग्रामविकासाची संकल्पना आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे रयतेचे राज्य होते. तसे महायुतीचे सरकार काम करत असल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात…

Read More

जनतेने नाकारलेल्या व्यक्तींचा नाद करण्यापेक्षा कार्यसम्राट नगराध्यक्षांचा थोडा अभ्यास करून वक्तव्य करा…

युवासेना पदाधिकाऱ्यांचा मौलिक सल्ला,रवी जाधव यांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर.. सावंतवाडी : सावंतवाडी येथील नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या व्यथा आणि वेदना नेहमीच आमचे नेते व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी नगराध्यक्ष असताना जाणलेलल्या आहेत. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलनानंतर त्यांच्याच पुढाकाराने महत्त्वाच्या वरिष्ठ नेत्यांशी फोनवरून सदर कामगारांना न्याय मिळवून त्यांचे पगार वितरित झाले आहेत. ही…

Read More

कलमठ येथे काढलेल्या’ ग्रामविकास फेरीला’ शोभा यात्रेचे स्वरुप…

कलमठ ग्रामपंचायतीचे नावीन्यपूर्ण ग्रामसभेचे नियोजन:मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान,वेशभूषा,बैलगाडी ढोल ,फुगडीचे ठरले आकर्षण.. ⚡कणकवली ता.१७-:कलमठ येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निमित्ताने गावातून ‘ कलमठ ग्रामविकास फेरी’ काढण्यात आली. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एकच वेळी २८००० ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे उद्घाटन करताना ऑनलाईन संबोधित केले. संपूर्ण राज्यात आजच्या अभियान शुभारंभ निमित्ताने…

Read More

माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातील शोकाकुल कुटुंबीयांचे केले सांत्वन…

⚡मालवण ता.१७-:काही दिवसांपूर्वी रानबांबुळी येथे खाजगी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत पावलेल्या वराड येथील गणेश चंद्रकांत घोगळे यांच्या घरी कुडाळ मालवण मतदार संघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज भेट देत घोगळे कुटुंबियांचे सांत्वन केले. गणेश हा आभाळमाया गृपमध्ये रक्तदान शिबिरात कार्यरत असणारा सदस्य होता. त्याच्या जाण्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच…

Read More
You cannot copy content of this page