
जोपर्यंत शासन निर्णय होत नाही,तोपर्यंत मुलांना शाळांमध्ये बोलावू नये-दिलीप तळेकर
सर्व शिक्षकांची आर्टिपीसीआर तपासणी करावी;मुले पॉझिटिव्ह झाल्यास जबाबदारी कोण घेणार? *ð«कणकवली दि.१६-:* मुले कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास मोठी अडचण होईल.त्यामुळे शासन निर्णय होत नाही,तोपर्यंत चुकीच्या पद्धतीने शाळा नको.५० टक्के शिक्षक उपस्थित योग्य आहे.तालुक्यातील सर्व शिक्षकांची आर्टिपीसीआर तपासणी करावी.त्यांनतरच पालकांशी शिक्षकांनी संवाद साधावा.जोपर्यंत शासन निर्णय होत नाही,तोपर्यंत कणकवली तालुक्यातील मुलांना शाळांमध्ये बोलावू नये,अशी भूमिका सभापती दिलीप तळेकर…