वाचनसंस्कृती वाढवून प्रत्येकाने आपल्या ज्ञानाच्या कक्षा समृद्ध कराव्यात:रामचंद्र आंगणे
*⚡कणकवली ता.१४-:* महाराष्ट्र शासनाने पुस्तकांचे गाव म्हणून सातारा जिल्ह्यातील भिलार गाव निर्माण केल आहे. त्याच धर्तीवर वाडी तिथे वाचनालय निर्माण करून सिंधुदुर्गातील पोखरण गावाने अनोखा उपक्रम भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये वाचनालय सुरू केला आहे. पोखरण गावचे सुपुत्र माजी पोलीस कमिशनर शरद नारायण सावंत यांनी पोखरण…
