शाळा बंद न करता शाळा सुरू ठेवण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करावी…
शिक्षण सहाय्यक संस्थेचे सचिव सीए लक्ष्मण नाईक यांची तहसीलदारांनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी *⚡सावंतवाडी ता.११-: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पहिली ते आठवी च्या शाळा बंद करण्यात आल्या असून, त्यामुळे विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. गेली दोन वर्ष शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शाळा बंद न करता त्यावर शासनाने…
