देऊळवाडा मसुरे रमाई नदी पात्रातील गाळ उपशास प्रारंभ
मालवण ता.२०-:* मालवण तालुक्यातील बागायत देऊळवाडा ते मसुरे गडनदी पात्रास जोडणारे सुमारे ५ किलोमीटर लांबीचे रमाई नदीपात्र गेली अनेक वर्षे गाळाने बुजून गेल्याने नदीपात्रातील गाळ उपसा काढण्यात यावा, अशी मागणी गेले २५ वर्ष येथील ग्रामस्थ करत आहे. ही मागणी अखेर पूर्ण झाली असून आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून…
