Headlines

देऊळवाडा मसुरे रमाई नदी पात्रातील गाळ उपशास प्रारंभ

मालवण ता.२०-:* मालवण तालुक्यातील बागायत देऊळवाडा ते मसुरे गडनदी पात्रास जोडणारे सुमारे ५ किलोमीटर लांबीचे रमाई नदीपात्र गेली अनेक वर्षे गाळाने बुजून गेल्याने नदीपात्रातील गाळ उपसा काढण्यात यावा, अशी मागणी गेले २५ वर्ष येथील ग्रामस्थ करत आहे. ही मागणी अखेर पूर्ण झाली असून आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून…

Read More

पटांवर मनसे धाड टाकेल..गोवा बनावटी दारू विक्री,मटकाविरोधात कायदा हातात हाती घेईल

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा पोलीस अधीक्षकांना इशारा कणकवली ता.२०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काही तालुक्यात घरफोड्या व चोऱ्या होत आहेत. या घरफोड्या व चोऱ्या पट (अंदरबाहर) किंवा गावात मिळणारी गोवा बनावटीची दारू व मटका या व्यसनाधीनतेमुळे अनेक ठिकाणी घरफोडी व चोरी होत आहे. यामध्ये ठिकठिकाणी चालणारे पट (अंदरबाहर) जुगार क्लब चालवणारे, मटका, जुगार व…

Read More

राष्ट्रवादीचा शिवसेनेला जोरदार धक्का…

मळगावचे माजी दोन सरपंच राष्ट्रवादीत *⚡सावंतवाडी ता.२०-:* मळगावच्या दोन माजी सरपंचांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला असून, राष्ट्रवादीनी तालुक्यात शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. मळगावच्या सौ. देवयानी राऊळ आणि दत्तात्रय राऊळ यांनी राष्ट्रवादीच्या विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या उपस्थितीत हा प्रेवश केला आहे. यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, तालुका…

Read More

सिंधुदुर्ग पुन्हा कोरोनामुक्त

नव्याने मिळालेले तिन्ही रुग्ण झाले बरे ओरोस ता.२०-:* कोरोनामुक्त झाल्यानंतर मिळालेले तीन रुग्ण बरे होऊन बुधवारी घरी परतले आहेत. तर नवीन एकही रुग्ण मिळालेला नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला आहे. आठ दिवसात तिन्ही रुग्ण बरे झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा ८ एप्रिल रोजी कोरोनामुक्त झाला होता. जिल्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर पाच दिवसांनी १३ एप्रिल…

Read More

चोरट्यांपासून सुरक्षितता बाळगण्याची व्यापाऱ्यांनी उपाययोजना करावी

पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांचे आवाहन मालवण दि प्रतिनिधी जिल्ह्यात होत असलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी सतर्क रहातानाच रात्रीच्या वेळी रोख रक्कम दुकानात ठेवू नये . शक्य असल्यास सी सी टी व्ही यंत्रणा उभारावी . आपल्या परिसरात संशयास्पदरित्या कोणी फिरत असल्यास त्याची माहिती पोलिसांच्या ११२ या टोल फ्री नंबर वरून द्यावी असे आवाहन पोलीस…

Read More

आमदार चषक राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धेचा उद्या पुण्यात प्रारंभ

सिंधुदुर्गातील पाच खेळाडू दाखविणार कसब कणकवली ता.२०-:* महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्या वतीने आमदार चषक ४८ व्या राज्यस्तरीय ज्युनियर (मुले व मुली) ज्यूदो स्पर्धा आणि राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन २१ ते २३ एप्रिल दरम्यान टिळक रोड येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनचे महासचिव शैलेश टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी…

Read More

तर “त्या” क्लिप खा राऊत यांना देतो

भोंगा प्रकरणी आरोपावरून मनसे आक्रमक;खा विनायक राऊत यांच्यावर अमित इब्रापूरकर यांचा पलटवार मालवण ता.२०-:* शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे काढलेच पाहिजेत हे भरसभेत सांगितले होते. सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास विरोध केला व तिथे महाआरत्यांचे आयोजन केले त्यावेळी दंगल होणार नव्हती काय? राज ठाकरे यांच्यावर सुपारी घेऊन दंगल घडवण्याचा आरोप करणाऱ्या खा. विनायक राऊत यांनी…

Read More

आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे २२एप्रिलला मोफत आरोग्य शिबीर

*⚡मालवण ता.२०-:* आचरा हिर्लेवाडी येथील कै आशालता शिर्सेकर यांच्या स्मती प्रित्यर्थ शुक्रवार २२ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेकडून मोफत आँपरेशन, व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . या शिबिरात ब्लडप्रेशर तपासणी, मोफत जनरल औषधे, डिजिटल ईसीजी, डोळे तपासणी आदी केली…

Read More

जैतिर सोसायटी अध्यक्षपदी संतोष शेटकर यांची बिनविरोध निवड

वेंगुर्ला प्रतिनिधी– तुळस येथील श्री जैतीर विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी मावळते उपाध्यक्ष संतोष शेटकर यांची तर उपाध्यक्षपदी संजय परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे हित लक्षात घेत गावातील सर्व पक्षियांनी एकजूट दाखवत श्री देव जैतीर गाव विकास पॅनेलच्या झेंड्याखाली कार्यकारी मंळाची निवड केली होती. २० एप्रिल रोजी झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदावर सर्व पक्षियांनी एकत्र…

Read More

पवनपुत्र भाजी मंडई किरकोळ माल विक्रेत्यांनी बहरले

रविवारचा आठवडा बाजारही भरणार वेंगुर्ला प्रतिनिधी- गेले अनेक दिवस बहुचर्चेत असलेले वेंगुर्ला शहरातील ‘पवनपुत्र भाजी मंडई‘ मार्केट ख-या अर्थाने जनतेच्या सेवेसाठी सुरू झाले. व्यापा-यांबरोबर नागरिकांनीही हे देखणे दृश्य पाहून समाधान व्यक्त केले. नव्याने विकसित करण्यात आलेल्या या मार्केटचे नुकतेच लोकार्पण झाले आहे. दरम्यान येत्या रविवारपासून शहरातील जुन्या बाजाराच्या ठिकाणीच आठवडा बाजार भरविण्यात येणार आहे, तरी…

Read More
You cannot copy content of this page