कळसुलीमध्ये नवीन ११ के.व्ही. वीज लाईन पूर्ण…
ग्रामस्थांनी मानले पालकमंत्री नाम. नितेश राणेंचे आभार.. कणकवली : तालुक्यातील कळसुली गावातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वीज समस्येवर अखेर तोडगा निघाला असून ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने कणकवली फिडरवरून कळसुलीसाठी नवीन ११ के.व्ही. वीज लाईन टाकण्याचे व नवीन पोल बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या काही काळापासून कमी व्होल्टेज तसेच…
