Headlines

कवयित्री सरिता पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार ‘काव्यप्रभा’ कविसंमेलन

⚡कणकवली ता.२५-: कवयित्री सरिता पवार यांच्या अध्यक्षतेखाली ३८ व्या युवा वर्धापन दिनानिमित्त अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांसाठी आणि ज्येष्ठांसाठी जिल्हास्तरीय ‘काव्यप्रभा’ या काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २८ ऑगस्ट, २०२२ रोजी कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रम येथे हे काव्यसंमेलन संपन्न होईल. कवयित्री सरिता पवार यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More

मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेत रानभाज्या प्रदर्शन व विक्री उपक्रम संपन्न

उपक्रमाला विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ⚡सावंतवाडी ता.२५सहदेव राऊळ-: मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेत दुर्मिळ नैसर्गिक पिक असलेल्या रानभाज्या प्रदर्शन व मर्यादित विक्री उपक्रम पार पडला. उपक्रमाला शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष मनोहर राऊळ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा…

Read More

सोनुर्ली माऊली मंदिर चोरी प्रकरणी २९ रोजी घंटानाद

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची मानकऱ्याशी चर्चा ⚡सावंतवाडी ता.२५-: सोनुर्ली माऊली मंदिरात चोरी झाल्यानंतर आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज देवीचे दर्शन घेतले असून, पाहणी देखील केली आहे. यावेळी त्यांनी मंदिराच्या प्रमुख मानकऱ्यान सोबत चर्चा केली आहे. यावेळी २९ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० ते ११:३० यावेळेत सावंतवाडी पोलिस स्थानकासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात…

Read More

बांदा सटमटवाडी येथे मोटारीचा भीषण अपघात…

एक ठार तर दोघे जख्मी; दुचाकीला वाचविताना झाला अपघात… बांदा /प्रतिनिधीकोल्हापूरहुन गोव्याच्या दिशेने भरधावं वेगात जाणाऱ्या आलिशान मोटारीला मुंबई -गोवा महामार्गांवर बांदा -सटमटवाडी येथे भीषण अपघात होऊन मोटारीतील मनीष कुमावत (वय २७, रा. इंदोर मध्यप्रदेश ) याचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारितील दोघेजन जखमी झालेत. समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या नादात मोटारीला अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले….

Read More

गणेश चतुर्थीपूर्वी सार्वजनिक बांधकाम अखत्यारित असणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवा

नारायण उर्फ बबन राणे यांची अनामिका चव्हाण यांच्याकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.२५-: गणेश चतुर्थीपूर्वी सार्वजनिक बांधकाम अखत्यारित असणाऱ्या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम अभियंता अनामिका चव्हाण यांच्याजवळ पंचायत समिती माजी सदस्य नारायण उर्फ बबन राणे यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी गजानन नाटेकर, संजय माजगावकर, दत्ताराम बांदेकर, मंगलदाय देसाई’, अशोक दळवी, एकनाथ हळदणकर, प्रकाश…

Read More

पाडलोसमध्ये उद्या कृषी मेळावा

⚡बांदा ता.२५-: पाडलोस श्री देव रवळनाथ मंदिर येथे शुक्रवारी दि.26 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बांदा कृषी मंडळ अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी पाडलोस गावातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपल्या समस्या सोडवाव्यात व नवीन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ…

Read More

स्वातंत्र्याच्या साक्षीदारांचा दांडेलीत गौरव

⚡बांदा ता.२५-: 1947 रोजी जन्मलेल्या म्हणजे स्वातंत्र्याच्या साक्षीदार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या सांगतेवेळी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यामंदिर शाळेत सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तीमध्ये रमाकांत पुनाळेकर, दत्ताराम मीशाळ, नारायण कामत, दिगंबर मालवणकर, दत्ताराम आरोलकर, शशिकांत नार्वेकर, गोपाळ परब, रमेश नाईक, चंद्रकांत पेडणेकर, प्रभाकर मयेकर, सुरेश कोरगांवकर, दीपलक्ष्मी मालवणकर या ज्येष्ठांचा सहभाग होता. सर्वांना मान्यवरांच्या हस्ते…

Read More

गणेश उत्सव काळात विज पुरवठा सुरळीत ठेवा…

मनसेची निवेदनाद्वारे मागणी; विज बिल थकितदारांची विज तोडणी सणासुदीच्या काळात करू नका… सावंतवाडी ता.२५-:गणेश चतुर्थी सणाच्या काळात वीज वितरण कंपनीने सुरळीत वीज पुरवठा ठेवावा तसेच सणासूंदीचे दिवस असल्यामुळे वीज जोडणी कापण्याची कारवाई करू नये अशी मागणी सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात येत आहे. दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात असे नमूद करण्यात आले की गणेश चतुर्थीचा सण थोड्याच…

Read More

गौरी गणपतीच्या सणासाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग झाला सज्ज

प्रवाशांच्या आगमनासाठी 191 तर परतीसाठी 127 गाड्या तैनात; ग्रुप बुकिंगलाही प्राधान्य ⚡कणकवली ता.२५-: कोरोना कालखंडानंतर आता रा.प. महामंडळाचा सिंधुदुर्ग विभाग गौरी गणपतीच्या सणासाठी सज्ज झाला आहे. २७ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात १९१ जादा बसेस दाखल होणार आहेत. तर परतीसाठीही ४ ते ११ सप्टेंबर या कालावधीसाठी १२७ गाड्या तैनात ठेवण्यात आल्या असून आतापर्यंत ५४…

Read More

कोविड काळात पती गमावलेल्या महिलांना कणकवली न.पं.चा दिलासा

25 हजाराचे अर्थसहाय्य देणारी पहिलीच नगरपंचायत ठरणार :समीर नलावडे ⚡कणकवली ता.२५-:कणकवली शहरातील नागरिक असलेल्या व कोविड काळात पती गमावलेल्या विधवा महिलांना नगरपंचायतच्या माध्यमातून 25 हजाराचे अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय कणकवली नगरपंचायतीने घेतला असल्याची माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.या निर्णयामुळेकोविडमुळे पतीचे निधन झालेल्या कणकवली शहरातील विधवा महिलांना दिलासा मिळणार असून या…

Read More
You cannot copy content of this page