Headlines

आतापर्यंत केवळ २१५ मराठ्यांना उद्योगासाठी कर्जवाटप

नरेंद्र पाटील:अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या कामकाजाचा घेतला आढावा ओरोस ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान चार ते पाच हजार मराठा समाजाला कर्ज वितरण होणे अपेक्षित होते. मात्र, २१५ जणांना कर्ज वाटप झाले आहे. एकूण १६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले असून एक कोटी ४४ लाख रुपयांचा परतावा महामंडळाकडून देण्यात आला आहे. वाटप झालेल्या कर्जातील ९ कोटी…

Read More

सावंतवाडीत युतीचे उमेदवार दीपक केसरकरच

मंत्री उदय सामंत: कुडाळचा निर्णय वरिष्ठ घेतील:लोकसभेला शिवसेनेचाच उमेदवार असल्याचे केले स्पष्ट ओरोस ता.२७-: भविष्यात होणाऱ्या सर्व निवडणुका भाजप व शिवसेना युती यांच्या माध्यमातून लढविल्या जातील. सावंतवाडी मतदार संघात पुन्हा दीपक केसरकर निवडणूक लढवतील. कुडाळ – मालवणचा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेतली. तर लोकसभा मतदार संघात युतीच्यावतीने शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढवेल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा…

Read More

नळपाणी पुरवठा योजनेत त्रुटी; दोषींवर कारवाई न केल्यास आंदोलन

वासुदेव भोगले : 1 मे रोजी गटविकास अधिकारी कार्यालयासमोर छेडणार उपोषण बांदा : प्रतिनिधीबांदा शहरातील निमजगा, गवळीटेम्ब व गडगेवाडी या तिनही वाडीना पाणीपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण प्येयजल कार्यक्रम अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना २०१९ मध्ये पुर्ण करण्यात आली. या योजनेसाठी ५० लाख रुपये खर्च करून देखिल या योजनेचा ग्रामस्थांना योग्य प्रकारे उपभोग घेता येत नसुन त्यात…

Read More

निदान नगरपरीषद निवडणुक लागेपर्यंत तरी तक्रारीविना सर्वांची साथ मिळेल

सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल : वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांचे अभिनंदन ⚡वेंगुर्ले ता.२७-: शहरसौदयों करणात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या व १५ कोटीचे बक्षिस मिळविलेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचे अभिनंदन नगरातील माजी नगराध्यक्षांसह माजी नगरसेवक तसेच विविध संघटना आणि नागरिकांतून होत आहे हि बाब वेंगुर्ले वासियांसाठी अभिमानास्पद व यापेक्षाही चांगल्या प्रकारचे काम करण्यास प्रोत्साहन देणारी आहे. अशा सर्वांच्या शुभेच्छामुळे…

Read More

तरंदळे फाटा येथे एस.टी. बस न थांबल्यास आंदोलन

राष्‍ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा : एस.टी. अधिकाऱ्यांना दिले निवेदन ⚡कणकवली ता.२७-: मुंबई गोवा महामार्गावरील तरंदळे फाटा येथे सर्व एस.टी. बसेस पूर्वीप्रमाणेच थांबविण्यात याव्यात अशी मागणी राष्‍ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी एस.टी. अधिकाऱ्यांकडे केली. तसेच तरंदळे फाट्यावर एस.टी. बस न थांबल्‍यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.महामार्ग चौपदरीकरणात तरंदळे फाटा येथे बॉक्‍सवेल उभारण्यात आला. तर येथील महामार्ग…

Read More

बांदा निमजगा शाळेला उद्योजक समीर शेटकर यांनी दिला संगणक

बांदा/प्रतिनिधीयेथील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा बांदा निमजगा शाळेस उद्योजक समीर शंकर शेटकर यांनी आपले वडील (कै.) शंकर कृष्णाजी शेटकर यांच्या स्मरणार्थ संगणक भेट दिला.श्री शेटकर याचे बांदा शहरात शेटकरवाडी याठिकाणी मूळ घर असून सध्या ते बदलापूर येथे व्यवसायाच्या निमित्ताने राहतात. बांदा येथील त्यांचे बंधू शैलेश शेटकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. यावेळी शाळा व्यवस्थापन…

Read More

रायगड केगाव येथे वॉटर एटीएम, पाणी स्वच्छता सयंत्र बसविले

शुद्ध पाण्यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा उपक्रम बांदा/प्रतिनिधीदुष्काळी भागात जेवढा पाण्याचा बिकट प्रश्न आहे तेवढाच किंवा त्याहून अधिक प्रमाणात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही रायगड मधील काही गावात आहे. त्यापैकी एक केगाव गाव. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून गावात वॉटर एटीएम आणि पाणी स्वच्छता सयंत्र बसविण्यात आले….

Read More

कणकवलीत उद्यापासून भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन

चारुदत्त आफळे बुवा यांचे शिवचरित्रावर कीर्तन ⚡कणकवली ता.२७-: संस्कृती संवर्धन मंच कणकवली आयोजित कणकवली मध्ये २८, २९, ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. राष्ट्रीय कीर्तनकार ह .भ .प. चारुदत्त आफळे बुवा यांचे किर्तन कणकवली महाविद्यालयाच्या पटांगणावर सायंकाळी ६.३० ते ९.३० या कालावधीत होणार आहे यामध्ये २८ तारीख छत्रपतींचा जन्म…

Read More

भाजपचे तात्या माधव यांच्या प्रयत्नातून मडुऱ्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई

⚡बांदा ता.२७-: कोरोना कालावधीत अर्धवट राहिलेल्या पाईपलाईन खोदाई कामामुळे मडुरा चवडीवाडी लगत असलेली रेडकरवाडी येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अधिकाऱ्यांचे भरपाई देण्याचे आश्वासन गेली चार वर्ष हवेत विरत असल्याचे पाहत भाजप सातार्डा शक्ती केंद्र प्रमुख यशवंत माधव यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित कंपनीला शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई देण्यास भाग पाडले. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई…

Read More

कास शाळेस तीन संगणक संच, प्रिंटर प्रदान

⚡बांदा ता.२७-: ग्रामीण भागातील त्यात मुख्यत्वे शेतकरी वर्गातील मुलांना संगणकचे ज्ञान असणे आवश्यक आहे. डिजिटल काळात आपला पाया भक्कम असल्यास भविष्यात मुलांना संगणक विषय प्रश्न निर्माण होणार नाही. विद्यार्थ्यांनी याचा उपयोग परिपूर्ण शिक्षणासाठी करावा असे आवाहन माजी विद्यार्थी सुभाष पंडित यांनी केले. जि. प. कास शाळा नंबर 1 या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून सध्या मुंबई…

Read More
You cannot copy content of this page