खावटी कर्जात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा…
मनिष दळवी; कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा; ⚡ओरोस ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने मधील खावटी कर्जात अडकलेल्या व थकीत झालेल्या ७५६४ शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे. या शेतकऱ्यांचे १२ कोटी ७४ लाख ८६ हजार कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्याचा निर्णय सहकार मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी झालेल्या…
