कलमठला दर दिवशी ३ लाख लिटर पाणी मिळणार…
नगराध्यक्ष संदेश पारकर व कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या उपस्थितीत कलमठ ला पाणी पुरवठा सुरू.. कणकवली : कणकवली शहरातील सांडपाणी गडनदीपात्रात सोडले जात असल्याने नदीपात्रातील पाणी दूषित झाले. नदीपात्रातील पाण्यावरील कलमठ गावची नळपाणी योजना बंद पडली आहे. त्यामुळे कलमठ बाजारपेठ, नाडकर्णीनगर व अन्य भागाला होणारा पाणीपुरवठा थांबला आहे. कलमठच्या पाणीप्रश्नी सरपंच संदीप मेस्त्री, ग्रा. पं….
