अवकाळी पावसाची झलक; ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा चव्हाट्यावर…
पालकमंत्री नितेश राणेंनी गेल्यावर्षीच दिल्या होत्या रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना.. ⚡कणकवली ता.२८-: अवकाळी पावसाची झलक सुरू होताच ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. अवकाळी पावसाचा पहिल्याच सुरुवातीला काही भागांतील खड्डेमय रस्ते पाण्याने भरलेले दिसून आले आहेत. यामुळे ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, काही ठिकाणी येणाऱ्या पावसाळ्यात…
