मोदी सरकारचे अकरा वर्षातील काम लोकांपर्यंत पोहोचवणार…
रणजित देसाई यांनी घेतला मोदी सरकारच्या कारकिर्दीचा आढावा:कुडाळ मंडलची बैठक संपन्न.. कुडाळ : २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आलं. त्याला यावर्षी ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. या अकरा वर्षात मोदी सरकारने देशातल्या जनतेसाठी ज्या ज्या योजना राबविल्या, जी कामे केली, परराष्ट्र धोरण, संरक्षण मजबूत केले. या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचविण्याचा कार्यक्रम सध्या भारतीय जनता पक्षाकडून…
