समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळतोय तो बाबासाहेबांमुळेच…
संजू परब:सिंधु आयडॉल स्पर्धेचे श्री. परब यांच्या हस्ते उद्घाटन.. सावंतवाडी: बाबासाहेबांनी घटना लिहिताना कोणा एका समाजाचा विचार केला नाही. बाबासाहेब हे सर्वांचे होते म्हणून त्यांनी ते संविधान लिहिलं. अशा या महामानवाला माझं अभिवादन. या 75 वर्षात प्रत्येक घटकाला न्याय मिळतोय तो बाबासाहेबांमुळेच असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले. भिमगर्जना बौध्द मंडळ व समाज…
