गावपातळीवरील दुर्घटनेला तात्काळ नियंत्रणात आणण्यासाठी प्रशिक्षण — मिलिंद वैद्य
आचरा येथे पाच दिवसाचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न मालवण ता.११-:* शासनाची मदत येईपर्यंत वाट न बघता विविध स्तरांवर अडकलेल्या बाधितांना स्थानिक पातळीवर तात्काळ मदत उपलब्ध होण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होणार असल्याची माहिती अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प संचालक मिलिंद वैद्य यांनी आचरा येथे दिली. आचरे येथील।लौकिक सभागृह येथे पाच दिवस सुरू असलेल्या…
