बाळासाहेब ठाकरे यांची तत्व आजही आमच्या कार्याचा पाया…
आम. निलेश राणे:शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली.. ⚡मालवण ता.१७-:बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते, ते एक विचार आहेत आणि महाराष्ट्रासाठी उभा केलेला अस्मितेचा भक्कम ध्वज आहेत. जनतेच्या हक्कांसाठी लढण्याची, न्यायासाठी ठाम उभं राहण्याची आणि धर्म, संस्कृती व महाराष्ट्राच्या अस्मितेचे रक्षण करण्याची बाळासाहेबांची तत्व आजही आमच्या कार्याचा पाया आहेत, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे…
