Headlines

नेहमी दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मानसन्मान ठेवला पाहिजे

पुंडलिक दळवी मारहाण नंतर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांची प्रतिक्रिया सावंतवाडी ता.१७-: अनेक वर्ष राजकारणात आम्ही काम केलेले लोक आहोत. एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयात जात तालुकाध्यक्षांना मारहाण करणं हे अत्यंत चुकीचे आहे. या गोष्टी पुन्हा होऊ नये, यासाठी अशा लोकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्त्याचा मानसन्मान हा ठेवला पाहिजे. अशी…

Read More

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हल्ल्यानंतर संजू परब पोहोचले पोलिस स्थानकात

जाणून घेतली घटनेची माहिती : पुंडलिक दळवी यांची केली विचारपूस ⚡सावंतवाडी ता.१७-: राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब आणि भाजपचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी पोलिस स्थानकात दाखल होत त्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली आहे. तसेच पुंडलिक दळवी यांची विचारपूस केली यावेळी अँड.अनिल निरवडेकर, हेमंत बांदेकर उपस्थित…

Read More

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यावर हल्ला…

व्हाट्सअप ग्रुप वरून रिमूव केल्याने घडला प्रकार: संबंधितांची चौकशी करून गुन्हे दाखल करा: अमित सामंत यांची मागणी..* ⚡सावंतवाडी ता.१७-: व्हॉटसअप ग्रुप मधून एकाला काढून टाकल्याचा राग आल्याने एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यानी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात घुसत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यावर हल्ला केला आहे. याबाबत पुंडलिक दळवी यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे….

Read More

कणकवलीतील दिव्यांग बांधवांचे प्रश्न शासनाने सोडवावे

⚡कणकवली ता.१७-:कणकवली तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे प्रश्न प्रशासनाने प्रामुख्याने सोडवावेत या संदर्भात कणकवली गोपुरी आश्रम येथे एकता दिव्यांग विकास संस्था कणकवलीच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रामुख्याने दिव्यांगांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचतच नाहीत यासाठी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच दिव्यांगांची पेन्शन कायमस्वरूपी चालू राहावी ती किमान ५००० असावी. दिव्यंग अंत्यदय धान्य योजना…

Read More

बांदा इन्सुली येथे वाहनचालक दिन साजरा;

वाहनचालकांना दिले सुरक्षेचे धडे ⚡बांदा ता.१७-: इन्सुली आरटीओ चेक नाका येथे सिंधुदुर्ग परिवहन विभागाच्या वतीने शनिवारी १७ सप्टेंबर रोजी चालक दिन साजरा करण्यात आला. आरटीओ निरीक्षक जे. एम. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून व वाहन चालकांना सुरक्षित वाहतूक करण्याचा संदेश देत चालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यासाठी बांदा येथील प्रथित यश उद्योजक व…

Read More

कातवड येथे ‘माझा एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमाचा शुभारंभ

अधिकाऱ्यांनी शेतीमध्ये जाऊन जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या ⚡मालवण ता.१७-: मालवण तालुका कृषी विभागाच्यावतीने कातवड येथे राबविण्यात आलेल्या “माझा एक दिवस बळीराजासाठी ” या उपक्रमातर्गत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्यावर उपाय योजना, कारणमिमांसा समजून घेऊन दैनंदिन शेतीच्या कामात येणाऱ्या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी अधिकारी वर्गाकडून मार्गदर्शन करण्यात आले मालवण तालुका स्तरावरील कृषी अधिकारी एक दिवस शेतकऱ्यांसोबत सकाळपासुन संध्याकाळ…

Read More

हॉटेल व्यावसायिक नारायण बांदेकरांचे निधन…

सावंतवाडी : येथील कल्पना हॉटेलचे मालक नारायण भिकाजी बांदेकर यांचे आज दुपारी २ च्या सुमारास हृदय विकाराच्या धक्क्यानं दुःखत निधन झाले‌‌. सामाजिक कार्यकर्ते प्रतिक बांदेकर यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाने बांदेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळाय.

Read More

सुरक्षा यंत्रणेकडून पार्थ जहाज परिसराची पाहणी

देवगड (प्रतिनिधी)तटरक्षक दल, रत्नागिरी यांनी विजयदुर्ग ते देवगड दरम्यान४० ते ४५ वाव पाण्यात बुडालेल्या पार्थ जहाजाच्या नजीकच्या परिसरातील पाहणी देवगड महसूल प्रशासन,सहा.मत्स्यव्यवसाय आयुक्त,सागर पोलीस दला मार्फत संयुक्त पाहणी सागरी गस्ती नौकेद्वारे नजीकच्या देवगड बंदर परिसरात भागात करण्यात आली .यात तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर,सहा.मत्स्यव्यवसाय आयुक्त रवींद्र ताम्हणकर,पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे व अन्य यांनी समुदात फिरून पाहणी केली…

Read More

शिवसेना विभागप्रमुख पी टी पेडणेकर यांचा शिंदे गटात प्रवेश

देवगडदेवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील विद्यमान शिवसेना विभागप्रमुख तुषार उर्फ पी. टी. पेडणेकर यांनी शनिवारी उद्योगमंत्री नाम.उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे शिंदे सेना गटात प्रवेश केला यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या वेळी माजी तालुका प्रमुख विलास साळसकर उपस्थित होते .

Read More

वेंगुर्ले किनारपट्टीवर डांबर सदृश्य गोळे

तेलवाहू जहाज फुटल्यामुळे हा प्रकार नसल्याचे वसंत तांडेल यांचा दावा वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला समुद्र किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात डांबर सदृश्य गोळे आढळून येत आहेत. परंतु, हा प्रकार विजयदुर्ग समुद्रात बुडलेल्या तेलवाहू बोटीमुळे झालेला नाही. कारण, किना-यावर समुद्राच्या पाण्यावर तेलाचा तवंग दिसत नसल्याची माहिती मच्छिमार नेते वसंत तांडेल यांनी दिली. मात्र, या डांबर सदृश्य पदार्थामुळे मच्छिमारांना…

Read More
You cannot copy content of this page