प्रामाणिक काम केल्याने काम करताना कोणताही अडथळा येत नाही
भूमी अभिलेख कार्यालयातील अनंत दळवी यांचे सेवानिवृत्त कार्यक्रमात प्रतिपादन देवगड-प्रतिनिधीप्रामाणिकपणे काम केले कि शासकीय नोकरी करीत असताना कोणताही अडथळा निर्माण होत नाही. याच तत्वावरती आपण भुमिअभिलेख कार्यालयात काम करीत असताना जास्तीत जास्त जनतेला अर्जानुसार तात्काळ नकाशाची प्रत देण्याचे काम केले. वरिष्ठांचेही व जनतेचे सहकार्य मिळाल्यामुळेच आपण आज नोकरीमधून सेवानिवृत्त झालो आहोत असे मत मालवण भुमिअभिलेख…
