युवकांच्या मनांत जाज्वल्य देशप्रेमाची भावना असली पाहिजे
-मंत्री रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन* ⚡ओरोस ता.०६-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश आज जगातील महासत्तेच्या होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. यांमध्ये युवकांचे नक्कीच मोठे योगदान आहे. त्यामुळे युवकांच्या मनामध्ये जाज्वल्य देशप्रेमाची भावना असली पाहिजे. आजच्या युवक पिढीने आपल्या आयुष्यातील काही क्षण देशसेवेसाठी दिल्यास याच युवा पिढीमधून उद्याचा सैनिक, डॉक्टर, इंजिनिअर नक्कीच निर्माण होईल…
