तारकर्ली रांज नाल्यावरील पुलाचे काम तात्काळ सुरू न केल्यास आमरण उपोषण – सुरेश बापार्डेकर
⚡मालवण ता.११-:पर्यटन गाव असलेल्या तारकर्ली मधील रांज नाल्यावरील पुलाचे काम अपुऱ्या अवस्थेत गेले काही महिने बंद आहे. काम पूर्ण नं झाल्याने वाहतुकीस खोळंबा होत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात पुलाच्या उर्वरित बांधकामाला तसेच रांज नाल्यातील गाळ काढण्यास तात्काळ सुरुवात न केल्यास मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर १५ फेब्रुवारी रोजी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा तारकर्लीचे…
