Headlines

वैभववाडी काँग्रेसने सुद्धा कर्नाटक विजयाचा लुटला आनंद

वैभववाडी संजय शेळकेकर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.याचा आनंद रविवारी वैभववाडी संभाजी चौकात तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पेढे भरून जल्लोष केला. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर ,महिला तालुकाध्यक्ष माजी सभापती मीनाताई बोडके, दिलीप नारकर, वसंत नाटेकर अहमद हमीद बोबडे, फजल आ रहिमान चोचे,गौस आमिन बोबडे, आशिप बदृदिन बोबडे, मुस्तफा रम्दुल, तन्वीर…

Read More

वैभववाडी काँग्रेसने सुद्धा कर्नाटक विजयाचा लुटला आनंद

वैभववाडी संजय शेळकेकर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.याचा आनंद रविवारी वैभववाडी संभाजी चौकात तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पेढे भरून जल्लोष केला. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर ,महिला तालुकाध्यक्ष माजी सभापती मीनाताई बोडके, दिलीप नारकर, वसंत नाटेकर अहमद हमीद बोबडे, फजल आ रहिमान चोचे,गौस आमिन बोबडे, आशिप बदृदिन बोबडे, मुस्तफा रम्दुल, तन्वीर…

Read More

कर्नाटकातील विजयाचा वेंगुर्ला काँग्रेसतर्फे आनंदोत्सव

⚡वेंगुर्ला ता.१४-: कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेस प्रचंड बहूमताने विजयी झाल्याबद्दल वेंगुर्ला तालुका काँग्रेसच्यावतीने शहरातील दाभोली नाका येथे फटाक्यांच्या आतषबाजीसह पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, तालुकाध्यक्ष विधाता सावंत, शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश परब, कृष्णा आचरेकर, मयूर आरोलकर, कौशिक परब, संकेत वेंगुर्लेकर, साईराज…

Read More

गोव्याहून मुंबईच्या दिशेने होणारी बेकायदा दारू वाहतूक रोखली…

राज्य उत्पादन शुल्क खात्याची कारवाई; ७०लाख ८ हजारचा मुद्देमाल जप्त बांदा/प्रतिनिधीगोव्याहून मुंबईच्या दिशेने ट्रक मधून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने कारवाई करत ५८ लाख ८ हजार रुपये किमतीच्या दारुसाह एकूण ७० लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल रात्री उशिरा करण्यात आली….

Read More

मालवणी महीलेच्या हाताची चव जगात लय न्यारी

खास.विनायक राऊत;भिरवंडे विकास सेवा संस्थेच्या मिरग महोत्सवाला दिली भेट.. ⚡कणकवली ता.१४-: भिरवंडे विकास सेवा संस्थेचा आगळावेगळा उपक्रम असून मिरग महोत्सवांमध्ये बचत गटांच्या उत्पादित वस्तूला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी चांगले प्रयत्न केले. या महोत्सवांमध्ये महिलांनी सागोती- वडे, शेवया- रस आणि घावणे अप्रतिम बनवले होते. मालवणी महिलेच्या हाताला जी चव आहे, ती जगात कुठल्याही महिलेच्या हाताला नाही असे…

Read More

धार्मिकवाद समाजात निर्माण करणाऱ्यांना वेसन घालणे आवश्यक…

बाबासाहेब नदाफ;अद्वैत फाऊंडेशन व राष्ट्र सेवादलातर्फे गोपूरी येथे शिबिर.. कणकवली ता.१४-: समाजात समता, बंधुता, स्वातंत्र्य निर्माण व्हावे याकरिता राष्ट्र सेवा दलामार्फत जनजागृती केली जात आहे.संविधानामुळे भारताची एकात्मता अबाधित आहे. समाजात असलेली विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करण्याचे काम राष्ट्र सेवा दल करीत आहे.मात्र देशात धार्मिकवाद रुजविण्यासाठी काही मंडळी काम करीत आहेत .त्यामुळे हा धार्मिकवाद समाजात…

Read More

तीलारीच्या कालव्यात वृद्धाचा मृतदेह

दोडामार्ग सुरुचिवाडी येथील घटना दोडामार्ग ता.१४-: दोडामार्ग शहरातील वरची धाटवाडी येथे राहत असलेले सुरेश केशव गवस ( वय 73 ) हे शहरातून गोवा दिशेने गेलेल्या तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात आज सकाळी मृत अवस्थेत आढळून आले. मूळ पिकुळे येथील असलेले श्री. गवस हे अलीकडेच दोडामार्गात स्थिरावले होते. आज सकाळी ते मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडले…

Read More

कर्नाटकातील विजयाचा सावंतवाडीत काँग्रेसकडून जल्लोष

सावंतवाडी ता.१४-: कर्नाटक मधील काँग्रेस पक्षाचे निर्विवादपणे १३६ आमदार निवडून येऊन एक हाती सत्ता प्रस्थापित झाल्यामुळे सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज गांधी चौक सावंतवाडी येथे विजय जल्लोष फटाके फोडून व राहुल गांधी तुम आगे बढो अशा घोषणा देत पेढे वाटून साजरा करण्यात आला. यावेळी सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत,…

Read More

विलवडे वरचीवाडी रस्त्याचे भूमिपूजन

गेली अनेक वर्षाची मागणी; ग्रामस्थामधून समाधान व्यक्त.. बांदा/प्रतिनिधीगेली अनेक वर्षे मागणी असलेल्या विलवडे वरचीवाडी रस्त्याचे भूमिपूजन येथील प्रमुख मानकरी बाबुराव दळवी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संदिप गावडे म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्य रस्ता ग्रामीण मार्ग क्रमांक ८० ह्या रस्त्याचे खडीकरण व…

Read More

पदवी पेक्षा व्यावसायिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांनी वळावे

मालवण येथे करियर मार्गदर्शन शिबिरात आवाहन मालवण (प्रतिनिधी) सध्याच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःला काय बनायचे आहे हे स्वतःमधील गुण ओळखून ठरवले पाहिजे. करियर निवडताना पूर्ण तयारीनीशी व ते पूर्ण करण्याचे ध्येय बाळगूनच निवडावे. विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणापेक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळावे, जेणेकरून त्यातून विद्यार्थ्यांमधील कला कौशल्य विकसित होऊन नोकरी व व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतील, असे मार्गदर्शन मालवण…

Read More
You cannot copy content of this page