राजन तेलींची केंद्र व राज्यातील उद्योग मंत्र्यांबाबत नाराजी…
जिल्हा काँग्रेसचा आरोप: कुठलेही उद्योगधंदे जिल्ह्यात येऊ शकले नसल्याने तेलींची खंत.. ⚡सावंतवाडी ता.२९-: केंद्र व राज्यातील सरकार जिल्ह्यात उद्योगधंदे आणण्यास अपयशी ठरल्यानेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आडाळी एमआयडीसी बाबत बोलत आहेत ,त्यांनची केंद्र व राज्यातील उद्योग मंत्र्यांच्या कामकाजा बाबत नाराजी आहे हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येते येत आहे, असा आरोप जिल्हा काँग्रेसने आज पत्रकार परिषदेत केला….
