योगामुळे मनाची एकाग्रता वाढते…
सौ. स्वाती पाटील:दहावी व डिग्री परीक्षेत विशेष प्रविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार… बांदा/प्रतिनिधीयोगामुळे मनाची एकाग्रता वाढते. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर दररोजच्या अभ्यासाबरोबरच योगाभ्यासावर देखील लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन योग शिक्षिका सौ. स्वाती पाटील यांनी येथे केले. येथील महिला मराठा समाजाच्या वतीने बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन…
