Headlines

घाडीगांवकर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 30 जुलै रोजी सत्कार

⚡कणकवली ता.२१-: क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई , सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने रविवार ३० जुलै २०२३ रोजी कणकवली येथे इयत्ता १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झालेल्या घाडीगांवकर समाजातील गुणवंत विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी परीक्षेत ७५ % पेक्षा अधिक किंवा इयत्ता १२ वी परीक्षेत ६० % पेक्षा अधिक…

Read More

निगुडेतील ग्रामस्थांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना

⚡बांदा ता.२१-: सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून निगुडे पाटीलवाडीतील तीन राहत्या घरांत पुराचे पाणी शिरले. तर पाटीलवाडीकडे जाणारा मार्ग काही काळ पूर्णपणे बंद होता. स्ट्रीट लाईटचे तीन विद्युत खांबही कोसळले अन रस्त्यावर अंधार पडला होता. तलाठी प्रणिता गव्हाणकर व वायरमन श्री. कुडव यांनी पाहणी केली व ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना केल्या. यावेळी दयानंद पाटील, श्यामसुंदर…

Read More

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द

⚡कुडाळ ता.२१-: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार त्यांच्या वाढदिवसानिमित्तचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम रद्द करत असल्याचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आणि कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. दोन दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील ग्रामस्थांवर दरड कोसळून मोठी आपत्ती ओढावलेली होती. यामध्ये काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. तर…

Read More

तालुक्यात पूर परिस्थिती असताना स्थानिक आमदार मात्र “वांटेड”…

रुपेश राऊळ यांची टीका: कबुलायतदार प्रश्न अर्धाच सुटला सांगून केसरकारांचा जनतेवर थंड दहशतवाद.. सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी तालुक्यात पूर परिस्थिती असताना जनतेने निवडून दिलेले स्थानिक आमदार मंत्री दीपक केसरकर हे वॉन्टेड असून जनतेला त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे आता या ठिकाणी वालीच कोण नसल्याने येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही अशी टीका ठाकरे गटाचे तालुका प्रमुख…

Read More

एन.पी.मठकर यांची देशपातळीवरील पुरस्कारासाठी निवड

⚡वेंगुर्ला ता.२१-: ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अॅडव्होकेट अॅण्ड असोसिएशन दिल्लीतर्फे देशातील देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले असून यात वेंगुर्ला तालुक्यातील मठ-सिद्धार्थनगरचे सुपुत्र एन.पी.मठकर यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मठकर हे सिधुदुर्ग ओरोस न्यायालयातून ३७ वर्ष ९ महिने उत्कृष्ट न्यायालयीन सेवा पूर्ण करून अधिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.न्यायालयीन सेवेत असताना मठकर यांनी राज्य सरकारी कर्मचारी…

Read More

राहत्या घराची भिंत कोसळून ८० हजारचे नुकसान…

बांदा येथील घटना: तलाठीकडून पंचनामा ⚡बांदा ता.२१-: बांदा शहरातील उभाबाजार येथील सुदन भास्कर वाळके यांची राहत्या घराची मातीची भिंत मुसळधार पावसाने आज सकाळी कोसळली. वाळके यांचे ८० हजार रुपये नुकसान झाले. तलाठी फिरोज खान यांनी नुकसानीचा पंचनामा केला. उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्या श्रेया केसरकर, शैलेश केसरकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली….

Read More

पुरस्थितीत बांदा पोलिसांचे सुयोग्य नियोजन…

साईप्रसाद काणेकर ; लोकांना सावध केल्याने नुकसानीचे सत्र कमी बांदा ता.२१-: बांदा शहरात काल आलेल्या पुरस्थितीत बांदा पोलीस प्रशासनाने स्थानिकांना अलर्ट करण्यासाठी सुयोग्य नियोजन केले. पोलिसांनी रात्रभर पूर्णप्रवण भागात फिरून लोकांना सातत्याने सावध केले. त्यांनी आपत्कालीन परिस्थिती ओळखून केलेल्या आवाहनमुळेच नुकसानीचे सत्र कमी झाले. त्यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे बांदा…

Read More

संदीप गवस यांच्यावर दाखल झालेल्या गुन्हा हा राजकीय हेतूने…

सिताराम गावडेंचा आरोप: लवकरच डी वाय एस पी कार्यालयावर धडक देऊन जाब विचारणार… ⚡सावंतवाडी ता.२१-: कोलगाव ग्रामपंचायत सदस्य मराठा समाजाचे बांधव संदीप गवस व पत्नी यांच्यावर दाखल झालेल्या जातिवाचक गुन्हा हा राजकीय हेतूने करण्यात आला आहे. असा आरोप मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे यांनी आज येथे केला. दरम्यान जर एखादा मराठा बांधवाला खोट्या गुन्ह्यात अडकून…

Read More

हाॅटेल मालवणी कट्टा

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 😋 खवय्यांच्या जिभेचा स्वाद पुर्ण करण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सेवेत 😋 🤷🏻‍♂️Owed and Managed byKaveri Restaurant Sawantwadi 🤷🏻‍♂️ 🥞 चहा,नाश्ता आणि जेवणाची उत्तम सोय 🍛 🧈शिरा 🥞उपमा 🍲पोहा 🫓डोसा🍛 घावने चटणी 🧇आंबोळे उसळ 🍝मसाला ऑम्लेट🥘 डाल फ्राय 🥯डाल खिचडी 🥙आलू गोबी 🫕व्हेज हंडी 🧈मलाई कोफ्ता 🧆मशरूम मसाला🍣 अख्या मसुर 🧀पनीर बटर मसाला🥘…

Read More

घाटीवडेत मोरीची बाजूपट्टी वाहून गेली

मुसळधार पावसाचा फटका;वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी ⚡दोडामार्ग,ता.२०-: दोडामार्ग कोल्हापूर मार्गावरील वीजघर घाटीवडे येथील मोरीवर पाणी आल्याने रस्त्याची बाजूपट्टी वाहून गेली.त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. वाहनचालकांनी त्या मार्गावरून वाहने हाकताना खबरदारी घ्यावी असे आवाहन स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे. त्या मार्गावरून तिलारी घाट मार्गे जाणाऱ्या खासगी चारचाकी गाड्या अव्याहतपणे धावतात.त्या गाड्यांचे चालक जीपीएस मॅप वापरून येतात त्यामुळे…

Read More
You cannot copy content of this page