प्रा.मानसी चव्हाण यांचा राजस्तरीय लेखन स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक
⚡कणकवली ता.२६-: मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई पारितोषिक वितरण समारंभ संघाच्या वतीने आचार्य अत्रे यांच्या१२५ व्या जयंती वर्षानिमित्त लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्र भरातून अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या मध्ये रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूल व विजू नाटेकर ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका तसेच मुळच्या कासार्डे…
