Headlines

दुचाकीवरून बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्याला घेतले ताब्यात…

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई सावंतवाडी ता.२५-:दुचाकीवरुन बेकायदा गोवा बनावटीची दारू दुचाकीवरून वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडीतील एकाला आज माजगाव येथे ताब्यात घेण्यात आले आहे. संकेत रत्नाकर माळी (वय २५, रा. सालईवाडा-) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून करण्यात आली आहे.

Read More

निवडणुकीपूर्वी शहर विकास आराखड्यावर हरकती घ्या…

अन्यथा जन आंदोलन छेडू:काँग्रेसच्या आप्पा चव्हाण यांचा इशारा.. मालवण दि प्रतिनिधीमालवण शहर विकास आराखडा मंजूर झाला आहे. परंतु मालवण नगरपालिकेकडे त्याची नोंद नसल्याचे उत्तर नगरपालिकेकडून राष्ट्रीय काँग्रेसच्या शिष्टमंडळाला मिळाले. नगरपालिकेचे हे उत्तर म्हणजे विकास आराखड्याला हरकती दाखल करणाऱ्या नागरिकांची फसवणूक आहे. निवडणुकीपूर्वी हा आराखडा जनतेच्या मागणीनुसार तो प्रत्यक्ष आप्पा जागेवर जाऊनच मंजूर केला जावा, या…

Read More

गणेशचतुर्थी पूर्वी कुडाळ मालवणमध्ये बारा मोठे पक्ष प्रवेश…

दोन्ही तालुक्यांत भाजपला वाढता पाठिंबा मिळत आहे:२०२४ मध्ये निलेश राणे यांच्या विजयाची आहे नांदी;प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांची माहिती मालवण दि प्रतिनिधी :भाजप मध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दर दिवशी वाढत असल्याचे चित्र मालवण कुडाळ तालुक्यात दिसून येत आहे. गणेश चतुर्थी पूर्वी अजून १२ मोठे प्रवेश होणार आहेत. २०२४ मध्ये निलेश राणे यांच्या विजयाची ही नांदी…

Read More

सागरी यात्रेमुळे मच्छीमारांत चैतन्य…

देवबाग सरपंच उल्हास तांडेल:२७ पासून होणाऱ्या यात्रेला सर्वपक्षीय मिळतोय पाठिंबा.. मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक यांच्या समस्या जाणून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनाला एक परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या उद्देशाने माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांच्या संकल्पनेखाली व मार्गदर्शनाखाली आचरा संगम ते देवबाग संगम या मालवण किनारपट्टी मार्गावर सागरी परिक्रमा यात्रा दि. २७ ते…

Read More

आ. वैभव नाईक यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची घेतली सदिच्छा भेट

⚡कणकवली ता.२५-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूर येथील पक्षाच्या सभेसाठी आले असता कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी कोल्हापूर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शरद पवार यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे स्वागत केले. यावेळी शरद पवार यांच्यासमवेत विविध विषयांवर चर्चा करत त्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. यावेळी माजी मंत्री…

Read More

वैभव नाईक उद्या चांद्रयानचा प्रस्ताव मीच इस्रोकडे पाठवला असं सांगतील

दादा साईल; वैभव नाईक यांच्यावर टीकास्त्र कुडाळ, प्रतिनिधीकुडाळ-मालवणमध्ये मंजूर झालेल्या कोणतेही विकासकाम हे मीच आणले आहे असे म्हणणारे वैभव नाईक उद्या चांद्रयान ३ चा प्रस्ताव मीच इस्रोकडे पाठवला होता असे म्हणाले तर नवल वाटायला नको, अशी खरमरीत भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी केली आहे. कुडाळ आणि मालवण आगारात येणाऱ्या नव्या गाड्या या भाजप नेते निलेश…

Read More

१५ दिवसांत पीक विमा नुकसान भरपाई न मिळाल्यास १२ सप्टेंबरला शिवसेना छेडणार आंदोलन

आम.वैभव नाईक व माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा इशारा.. ⚡कणकवली ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांनी २०२१-२२ मध्ये पीकविमा उतरविला होता.त्याअंतर्गत १ डिसेंबरपासून विमा संरक्षणाचा कालावधी सुरू झाला. हा कालावधी १५ मे पर्यंत होता. पिक विम्याचा कालावधी संपल्याच्या ४५ दिवसानंतर अर्थात १ जुलैच्या दरम्याने पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देणे…

Read More

पेन्शन अदालती न घेता
शासनाने उपलब्ध करुन दिलेले व्यासपीठच हिरावले

शिक्षक प्रतिनिधी यांनी शिक्षणाधिकारी यांनी मांडल्या भावना ⚡कणकवली ता.२५-: शासन आदेशानुसार प्रतिवर्षी ४ पेन्शन अदालती होणे आवश्यक असताना गेल्या २० जानेवारी २०२३ नंतर एकही पेन्शन अदालत झालेली नाही. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना आपले प्रलंबित प्रश्न मांडण्याचे शासनाने उपलब्ध करुन दिलेले व्यासपीठच हिरावून घेतले जात आहे हे योग्य नाही. अशा भावना शिक्षक प्रतिनिधी यांनी मांडल्या. शिक्षणाधिकारी प्राथमिक…

Read More

नेरूर गणेशवाडी येथे उद्धव ठाकरे गटाला धक्का

⚡कुडाळ ता.२५-: भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विकासकामे करण्याच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नेरूर गणेशवाडी येथील ठाकरे गटातील शेखर मुळम आणि कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला. यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा कोषाध्यक्ष चारुदत्त देसाई, जिल्हा चिटणीस विनायक…

Read More

चिपीवरुन मुंबई सिंधुदुर्ग विमान सेवा १ सप्टेंबर पासून सुरु…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले आश्वासन .. ⚡ओरोस ता.२५-: सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली.दरम्यानगेली अनेक…

Read More
You cannot copy content of this page