Headlines

आशिष सुभेदार यांची उचल बांगडी नव्हेच;तर राजीनामा दिला…

मनसेचे मंदार नाईक व निलेश देसाई यांचा दावा: नवीन निरीक्षक व नवीन  पदाधिकाऱ्यामुळे पक्षाची हानी.._* ⚡सावंतवाडी ता.२९-: आशिष सुभेदार यांनी 13 डिसेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता असे असताना त्यांची उचल बांगडी झाल्याचे बातमी प्रसिद्धीला देण्यात आली आहे, ती हास्यास्पद आहे. आम्ही सर्व पदाधिकारी आशिष सुभेदार यांच्या पाठीशी राहू तो जो निर्णय घेतील त्याच्यासोबत…

Read More

निरवडे गावाच्या विकासासाठी कुठेही निधी कमी पडणार नाही…

राजन तेली:निरवडे कोनापाल- बांदिवडेकरवाडी ते नेमळे रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२९-: निरवडे गावाच्या विकासासाठी कुठेही निधी कमी पडणार नाही. तुम्ही केव्हाही निधी मागा मी द्यायला तयार आहे, अशी ग्वाही आज येथे माजी आमदार राजन तेली यांनी दिली.निरवडे कोनापाल- बांदिवडेकरवाडी ते नेमळे रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून…

Read More

कुडाळ येथे महाविकास आघाडी व भाजपच्या नगरसेवकात धक्काबुक्की…

विकसित भारत संकल्प यात्रेतील गाडीवरील ‘मोदी सरकार’ शब्दाला आघाडीचा तीव्र विरोध. ⚡कुडाळ ता.२९-: कुडाळ नगरपंचायत येथे आज दुपारी ३.४० वाजता विकसित भारत संकल्प यात्रेला सत्ताधारी महविकास आघाडी गटाच्या नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यात्रेतील गाडीवर असलेल्या ‘मोदी सरकार’ शब्दाला तीव्र विरोध केला. याला प्रत्युत्तर देत भाजपच्या नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोदी सरकार समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी…

Read More

कट्टा येथील वराडकर हायस्कुलमध्ये ‘गणितोत्सव’ संपन्न

⚡मालवण ता.२९-: थोर गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन जन्म दिनानिमित्त येथील वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात Mathematics for Everyone! या सदराखाली गणित विभागामार्फत आयोजित ‘गणितोत्सव २०२३’ संपन्न झाला. हा गणितोत्सव गणित विभागप्रमुख प्रकाश कानूरकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला. या सप्ताहाच्या सांगता समारंभाला विशेष आकर्षण म्हणून आदेश बर्डे (तेंडोली, ता. कुडाळ) यांनी मांडलेले प्राचीन काळापासून ते आतापर्यंत चलनात…

Read More

मालवणात उद्या विकसित भारत संकल्प यात्रेचे आगमन…

⚡मालवण ता.२९-: भारत सरकारने “विकसित भारत संकल्प यात्रा” नावाची देशव्यापी मोहिम दि. १५ नोव्हेंबर २०२३ ते दि. २६ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये सुरू केली आहे. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यापर्यंत विहीत वेळेत पोहोचवण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत विविध योजनांबद्दल जनजागृती करणे, सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी…

Read More

तिलारी ते तेरवण मेढे रस्त्याच्या कामाला सुरुवात वाहन चालकांतून समाधान…

दोडामार्ग, दि-२८:- तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील तिराळी ते तेरवण मेढे हा रस्ता पूर्ण पणे खड्डेमय झाला होता. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती.या खड्डेमय रस्त्यामुळे अनेक वेळी या रस्त्यावर अपघात घडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. हा रस्ता व्हावा यासाठी राजकीय पदाधिकऱ्यांकडून तसेच सामाजिक कार्यकर्त्यां कडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक वेळा लक्ष…

Read More

एकता दिव्यांग विकास संस्थेची १ जानेवारीला विशेष बैठक…

दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर होणार चर्चा ; प्रशासनाचे लक्षही वेधणार.. ⚡कणकवली ता.२९-: जानेवारी रोजी एकता दिव्यांग विकास संस्थेची विशेष बैठक कणकवली येथील गोपुरी आश्रम याठिकाणी सकाळी १० वा. आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अधिकऱ्यांना देण्यात आलेल्या मागील निवेदनांचा आढावा, दिव्यांग व्यक्तींच्या समस्या, तसेच विशेष म्हणजे दिव्यांग व्यक्तींनी केलेले अनुदान अर्ज मंजूर न झाले असल्यास त्याबाबत…

Read More

कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करण्यासाठी प्रयत्न करणार…

मंत्री दिपक केसरकर: रेल्वे टर्मिनस चे काम पूर्ण करण्यासंदर्भात रत्न सिंधू मधून निधी देणार.. ⚡सावंतवाडी ता.२९-: तोट्यात असलेली कोकण रेल्वे फायद्यात आणण्यासाठी ती भारतीय रेल्वेमध्ये विलिन करा असा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे करण्यासाठी लवकरच मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. तर रखडलेले सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम पूर्ण करण्यासंदर्भात…

Read More

अविराज घोंगेची झुंज अखेर ठरली अपयशी…

⚡वेंगुर्ला ता.२९-: सिमेंटचे पोते डोक्यावर घेऊन जात असताना पाय घसरून पडलेल्या खानोली-घोलेकरवाडी येथील अविराज आनंद घोंगे (वय-२३) या युवकाचा २८ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता गोवा बांबूळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेले १० दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या अविराजची अखेर प्राणज्योत मावळली.

Read More

काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत केला सन्मान

⚡कणकवली ता.२९-: राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर आम. हुस्नबानू खलीफे,काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान सोहळा राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आयोजित केला. कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे, कणकवली तालुका उपाध्यक्ष प्रदीप कुमार जाधव यांना सी. आर. चव्हाण यांच्या हस्ते भाऊ डगरे , निलेश मालंडकर , आनंद…

Read More
You cannot copy content of this page