जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झालेल्या बदल्यांत मोठा घोळ…?

जिल्हा खनिकर्म अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार आर. जे पवारांकडे देण्यामागे गौडबंगाल:माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आरोप.. कणकवली : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झालेल्या बदल्यांत मोठा घोळ झाला आहे. ३१ मे पर्यंत बदल्या करण्याचे आदेश राज्य शासनाचे असतानाही ३ जून रोजी बदली आदेश काढण्यात आले. स्वतः जिल्हाधिकारी २९ मे पासून ३ जून पर्यंत सिंधुदुर्गात नव्हते. ३ जून रोजी…

Read More

सावंतवाडी शहर भाजप कडून पर्यावरण दिन साजरा…!

⚡सावंतवाडी ता.०५-: पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी भाजपतर्फे आज माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी येथील श्री देव ब्राम्हण देवस्थान परिसरात वृक्षारोपण करुन पर्यावर दिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेविका दिपाली भालेकर,भैय्या सावंत, गौरव रामाने, भार्गव धारणकर, संतोष खंदारे, अभिनंदन राणे, संदेश मोर्ये, उल्हास सावंत,संजय सावंत, उज्वला सावंत, धन्यवी…

Read More

आचरा मार्गावरील वरवडे पूल लवकर वाहतुकीस खुला होणार…

दोन्ही बाजूंच्या भरावाचे काम सुरू ः १२ ते १५ जून पर्यंत वाहतूक सुरू करण्याचे नियोजन.. ⚡कणकवली, ता. ०४-: कणकवली आचरा मार्गावरील वरवडे पूल लवकरच वाहतुकीस खुला होणार आहे. पुलाच्या दोन्ही बाजूनी मातीचा भराव टाकण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. येत्‍या १२ ते १५ जून पासून या पुलावरून वाहतूक सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.यंदा मे महिन्यातच…

Read More

रोणापाल येथे रस्त्यालगत खड्ड्यात पडून दुचाकीस्वार जखमी…

बांदा : प्रतिनिधी     रोणापाल माऊली मंदिर समोरील रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात दुचाकी घसरून पडल्याने नारायण दिलीप नाईक (रा. रोणापाल) हे जखमी झाले. समोरून येणाऱ्या ट्रेम्पो ट्रॅव्हलरला साईड देताना अपघात होऊन ते जखमी झाले. सदर धोकादायक खड्डा तातडीने बुजवावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नारायण नाईक हे गोवा येथे कामावर जाण्यासाठी रोजच्या…

Read More

दाखले वेळीच उपलब्ध करून घ्या…

विरसिंग वसावे:मुळदे येथे महास्वराज्य अभियान शिबिराचे आयोजन.. कुडाळ : आपल्या दैनदिन जीवनात शिक्षण क्षेत्राबरोबरच इतरही बाबतीत दाखल्यांचे महत्त्व खूप आहे. विशेषत: जातीचा दाखला, वय अधिवास आणि उत्पन्नाचा दाखला हे विविध योजनेच्या लाभासाठी उपयुक्त आहेत. लाभार्थ्यांनी हे  दाखले वेळीच उपलब्ध करावे व येणाऱ्या अडचणीच्या  समस्या वेळेत दूर कराव्यात असे प्रतिपादन तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी आज मुळदे…

Read More

मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने वडिलांचेही निधन…

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. १८ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या वडिलांचेही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या घटनेमुळे संभया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.क्रिश संभया (१८, रा. सालईवाडा, सावंतवाडी) हा तरुण मंगळवारी २ जून रोजी सायंकाळी ५.३०…

Read More

आंबोली तलाठ्यांची बदली रद्द करण्यासाठी उबाठा चे महसूल मंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदन…

आंबोली,ता.४: महसूल विभागाने आंबोली सज्जा च्या तलाठ्या ची बदली रद्द करून समुपदेशन पद्धतनीने शासनाने त्यांना याठिकाणी मुदतवाढ देण्यात यावी. यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वती ने निवेदन देण्यात आले आहे. आंबोली येथे कार्यरत तलाठी सुमित घाडीगावकर यांची बदली वेंगुर्ला येथे अन्याय कारक रित्या महसूल प्रशासनाने केली आहे. मात्र अनेक तलाठ्यांना मुदत वाढ…

Read More

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती च्या वतीने राजधानी रायगडावर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन…

⚡कणकवली ता.०४-: अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दुर्गराज राजधानी रायगडावर 5 आणि 6 जून रोजी शिवराज्याभिषेक समितीचे मार्गदर्शक छत्रपती शिवरायांचे वंशज युवराज संभाजी महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर 1674 साली 6 जून रोजी राज्याभिषेक झाला आणि संपूर्ण हिंदुस्थानात पहिले हिंदवी स्वराज्य…

Read More

ओसरगाव येथे फिरणाऱ्या तीन संशयितांना ग्रामस्थांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात…

⚡कणकवली ता.०४-: सध्या कणकवली तालुक्यात चोरी, घरफोड्या असे अनेक प्रकार वाढत आहेत. अलीकडेच दोन दिवसांपूर्वी कणकवली कलमठ येथील चार घरे बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी फोडली. यामधून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. ओसरगाव येथे तीन संशयित तरुण विविध भागात फिरत होते. येथील ग्रामस्थांनी त्यांना पकडले व त्यांच्याकडे चौकशी करून कणकवली पोलिसांशी संपर्क करून ताब्यात दिले….

Read More

देवजी ट्रस्टतर्फे भेटवस्तू वाटप व सत्कार समारंभ…

वेंगुर्ला प्रतिनिधी – ग्रामीण भागातील विशेषतः मच्छिमार माताभगिनी तसेच शालेय विद्यार्थी व युवक यांच्यासाठी कार्य करण्याच्या हेतूने स्थापन केलेल्या लक्ष्मी शंकर देवजी चॅरिटेबल ट्रस्टचा भेटवस्तू वाटप व सत्कार समारंभ हा पहिलाच कार्यक्रम सद्गुरू नारायण महाराज मंदिर उभादांडा-कुर्लेवाडी येथे संपन्न झाला.

Read More
You cannot copy content of this page