मंत्रीपदाच्या आमिषाला काहीजण बळी पडले
आमदार वैभव नाईक यांची दीपक केसरकर यांचे नाव न घेता टीका ⚡सावंतवाडी ता.०९-: महाविकास आघाडी सरकारमध्ये काही आमदारांना मंत्रीपद मिळाले नाही आशा आमदारांना भाजपने रणनीती हाकून ज्यांना मंत्रीपद मिळाली नाही अशांना संपर्क साधून त्यांना आमिष दाखवून त्यांना आपल्या पदरात ओढण्याचं काम केलं “त्या” अमिषाला काहीजण बळी पडली अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी दीपक केसरकर…
