Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवलीत भालचंद्र महाराज संस्थान येथे गुरुपौर्णिमा उत्साहात

दर्शन घेण्यासाठी संस्थान परिसरात भाविकांची गर्दी ⚡कणकवली ता.१३-: कणकवली येथील भालचंद्र महाराज संस्थानात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या उत्सवानिमित्त भालचंद्र महाराज संस्थानात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. बाबांचे दर्शन घेण्यासाठी संस्थान परिसरात भाविकांची गर्दीझाली होती. या उत्सवानिमित्त मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण होते.गुरुपौर्णिमेनिमित्त भालचंद्र महाराज संस्थानात पहाटे ४.३० समाधी पूजन, पहाटे ५.३० वा.काकड…

Read More

भविष्यात विद्यार्थ्यांनी शेतीकडे करीयरच्या दृष्टीने पहावे…

गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांचे प्रतिपादन वैभववाडी संजय शेळकेशेतीत काम करणं हे दुय्यम काम नसून ते प्रतिष्ठेचं काम आहे. त्यामुळे आपला पालनकर्ता असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति सर्वांच्या मनात कायमच आदरभाव असावा. भविष्यात या विद्यार्थ्यांनी शेतीकडे करियर या दृष्टीनेही पाहावं.’ असं प्रतिपादन वैभववाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी कोकिसरे येथे केले.शेती व शेतकरी यांच्याविषयी आत्मीयता…

Read More

वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक दाभाडे यांनी घेतला सुरक्षेचा आढावा

⚡आंबोली,ता.१२-: येथील घाटात पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पाहणी केली आणि वर्षा पर्यटन पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक यांनी धबधबा परिसर पाहणी केली. यावेळी बांधकाम विभागाचे उप अभियंता अनिल आवटी,सुपरवायझर शैलेश राणे, वन विभागाचे वनक्षेत्रपाल विद्या कोटगी, वीज वितरण चे अधिकारी चव्हाण,उपस्थित होते त्यांना पोलीस अधीक्षक यांनी सूचना केल्या.आपले विभागाचे त्यांनी काम चोख करावे….

Read More

रस्त्यावरील उखडलेली खडी ग्रामस्थांनी केली बाजूला

⚡मालवण ता.१३-: मालवण कसाल मार्गावरील कुंभारमाठ जरीमरी उतारावरील रस्ता उखडून खडी रस्त्यावर पसरल्याने हा रस्ता धोकादायक बनला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनीच श्रमदान करत रस्त्यावर पसरलेली खडी बाजूला करत रस्ता मोकळा केला आहे. कुंभारमाठ जरीमरी घाटीतील उताराच्या रस्त्यावरील खडी उखडून गेल्याने रस्ता खड्डेमय बनला आहे. या खड्ड्यामुळे तसेच खडीवर…

Read More

जीवन जगायचे कसे ? हे गुरू शिकवतात

ध्रुवकुमार रानडे: भंडारी हायस्कूलमध्ये गुरू पौर्णिमा साजरी मालवण (प्रतिनिधी)जीवन जगत येणाऱ्या संकटांना सामोरे कसे जायचे किंबहुना जगायचे कसे याचे मार्गदर्शन हा गुरू करीत असतो म्हणून भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान हे नेहमीच उच्च राहिले आहे गुरुमुळेच आपली प्रगती होत असल्याने जीवनात गुरुचे स्थान हे अलौकिक असेच आहे असे प्रतिपादन मालवण येथील भंडारी ए सो हायस्कुलचे सेवानिवृत्त…

Read More

रोटरीने समाजपयोगी महत्त्वाचे उपक्रम राबवावेत-नासिर बोरसादवाला

⚡वेंगुर्ला ता.१३-: जगभरातील विविध संकटावेळी रोटरी नेहमीच सामाजिक जाणिवेतून आपली भूमिका व जबाबदारी पार पाडीत असते. जगातील पोलीओ निर्मूलनासाठी भरीव योगदान हा त्यातीलच एक उपक्रम आहे. रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनने वेंगुर्ल्यात समाजपयोगी विविध उपक्रम राबवून समाजात रोटरीचे कार्य उल्लेखनीय आहे हे जनतेस दाखवून दिलेले आहे. त्याप्रमाणे समाजपयोगी महत्त्वाचे उपक्रम रोटरी क्लबच्या नवीन पदाधिकारी व…

Read More

विविध कार्यक्रमांतून गुरुंना मानवंदना

⚡वेंगुर्ला ता.१३-: आषाढी एकादशीपासून सुरु झालेल्या चातुमार्सातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. हिंदु धर्मात गुरुला देवा इतकेच महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. त्यानिमित्त वेंगुर्ला येथील प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूल येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

Read More

दांडेली आरोस बाजार मधील रस्ता धोकादायक

वाहन रुतण्याची शक्यता : प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन : संजू पांगम ⚡बांदा ता.१३-: चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे दांडेली आरोस बाजार मधील रस्ता पाईपलाईन खोदाई केलेल्या बाजूने पूर्णपणे खचला. एसटी बसेस तसेच अन्य वाहतूक या मार्गाने होत असल्याने वाहन रुतून अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष देत…

Read More

सावली जनसेवा शिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप

⚡कणकवली ता.१३-: सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे, कणकवली या संस्थेमार्फत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते. जिल्हा परिषद शाळा कलमठ कुंभारवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. त्यावेळी संस्था कार्याध्यक्ष सुशांत दळवी, सचिव उद्धव शिंदे, खजिनदार विजय चिंदरकर , संयोजक प्रसाद देसाई, संस्थेचे सभासद पप्पू पूजारे , सुरेश वर्देकर , सदा चव्हाण , प्रमोद…

Read More

संजय माळकर यांचा अनोखा संकल्प

दहा दिवसांत रस्त्यावरील २५० प्लास्टिक बॉटल केल्या जमा;आज झाली सांगता ⚡सावंतवाडी ता.१३-: ३जुलै पासून १० दिवस रस्त्यावरील किमान ५ प्लास्टिक बॉटल जमा करण्याचा संकल्प करण्यात आला होता. या उपक्रमात संजय माळकर यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. त्यांनी काल पर्यंत सुमारे २५० हुन जास्त बॉटल जमा केल्या असून, त्यांनी आज या उपक्रमाची सांगता केली आहे. या…

Read More
You cannot copy content of this page