Headlines

Global Maharashtra Breaking News

गोव्यातील पर्यटकांच्या गाडीला कारिवडे येथे अपघात…

प्रवासी किरकोळ जखमी; गाडीचे मोठे नुकसान.._* ⚡सावंतवाडी ता.१४-: कारिवडे येथे वळणाचा अंदाज न आल्याने गोव्यातील पर्यटकांच्या चारचाकी गाडीचा अपघात झाला असून, हा अपघात आज पहाटेच्या सुमारास घडल्याची शक्यता आहे. या अपघातात गाडी पूर्णपणे रस्त्याच्या कडेला उलटी जाऊन पडली आहे. या अपघातात गाडीतील प्रवासी किरकोळ जख्मी झाले आहेत. मात्र या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…

Read More

तालुक्यातील सर्व मतदारांनी मतदान कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करावे…

नायब तहसीलदार श्रीमती कासकर यांचे आवाहन वैभववाडी प्रतिनिधीतालुक्यातील सर्व मतदारांनी आपल्या मतदार यादीतील नावामध्ये आधार कार्ड लिंक करावे. असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा नायब तहसिलदार श्रीमती कासकर यांनी प्रसिद्धीपञाद्वारे केले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रत्येक मतदाराने आपले मतदार यादीतील नावांमध्ये आधार लिंक करण्याचे आहे. आधार लिंक केल्यानंतर दुबार नोंदणी होणार नाही प्रत्येक…

Read More

“त्या” आश्वासनानंतर देखील त्या दोन्ही संस्था उपोषणावर ठाम…

मालवण (प्रतिनिधी)आपल्या विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी दि. १४ ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारासिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन व शिवशक्ती जलपर्यटन चालक मालक विविध सेवा सहकारी संस्था या दोन्ही संस्थांनी दिल्यानंतर प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला यांनी याबाबत मेरीटाइम बोर्डाचे लक्ष वेधून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देत उपोषण स्थगित करावे अशी विनंती…

Read More

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त काँग्रेसकडून आजादी गौरव पदयात्रा संपन्न…

मालवण दि (प्रतिनिधी) वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत आज मालवणात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त राष्ट्रीय काँग्रेस पक्षा मार्फत आजादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. यावेळी देशभक्तीपर गीतानी वातारण उल्हसित झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या पदयात्रेची सुरवात महात्मा गांधीनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाचे ऐतिहासिक ठिकाण वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथून पदयात्रेची सुरवात करण्यात आली होती. आज…

Read More

मालवण येथील नारळ लढविणे स्पर्धेत मुंबईचा भावेश पाटील विजयी…

तर अलिबाग येथील मोहन घरत उपविजेता… मालवण दि प्रतिनिधीमालवण येथील सतीश आचरेकर मित्रमंडळ यांच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे आयोजित भव्य पारितोषिक रकमेच्या नारळ लढविणे स्पर्धेत मुंबई येथील भावेश पाटील विजेते तर अलिबाग येथील मोहन घरत उपविजेते ठरले. असिफ कुरेशी (मुंबई) आणि सतीश आचरेकर (मालवण) यांना तृतीय व चतुर्थ क्रमांकाने गौरवण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे…

Read More

दिलेले आश्वासन न पाळल्यामुळेच पुढची भूमिका घेतली

कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर : सावंतवाडीतील नागरिकांच्यावतीने भव्य नागरी सत्कार ⚡सावंतवाडी ता.१३-: आयुष्यात मी कधीच कोणता पक्ष बदलला नाही किंवा कोणत्याही पक्षात बंडखोरी केली नाही. त्यामुळेच मला माझ्या मतदारसंघातील जनतेने तब्बल तीन वेळा आमदार केले. माझा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ठाण मांडून असताना देखील त्यांच्याशी संघर्ष करून आमदार होऊन…

Read More

मालवणात ब्रेस्ट कँसर सेंटर उभारणार – डॉ. सुरेश भोसले

⚡मालवण ता.१३-: ब्रेस्ट कँसर हा आजार बरा होत नाही ही भीती महिलांनी मनातून काढून टाकली पाहिजे. लवकर व योग्य निदान आणि चांगले उपचार यामुळे कँसरचा आजार १०० टक्के बरा होऊ शकतो. आज मालवण मध्ये आरोग्य विषयक चांगले काम होत असून रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर एक महत्वाची भूमिका बजावत आहे. ब्रेस्ट कँसरचे वाढते रुग्ण बघता कृष्णा…

Read More

मालवण नगरपालिकेच्या उपक्रमांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

⚡मालवण ता.१३-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मालवण नगर परिषदेच्या वतीने आज मामा वरेरकर नाट्यगृहात देशभक्तीपर मी भारतीय या नाटकाचे तसेच शहरातील स्थानिक कलाकारांच्या देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी या ठिकाणी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अमृतमहोत्सवानिमित्त मालवण नगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी…

Read More

पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत राणे आणि त्यांच्या समर्थकांना पोसण्याचे काम उदय सामंत यांनी केले

खासदार विनायक राऊत यांचा गौप्यस्फोट ⚡कणकवली ता.१३-: महाराष्ट्रात कुठेही न घडत असलेले अत्यंत घाणेरडे राजकारण रत्नागिरीतील पालीच्या घरातून उदय सामंत करत आहेत. गेल्या अडीच वर्षात पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना पोसण्याचे काम उदय सामंत यांनी केले. भाडोत्री लोकांना घेण्यापेक्षा वैभव नाईक हे सिंधुदुर्गचे वैभव आहेत तेच आमदार होणार असे स्पष्ट करुन उदय…

Read More

कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांचे बांदा येथे जंगी स्वागत…

मंत्री केसरकर समर्थकांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी देखील केले पुषगुच देऊन स्वागत ⚡बांदा ता.१३-: महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची शप्पत घेतल्यानंतर जिल्ह्यात प्रथम आलेल्या मंत्री दीपकभाई केसरकर यांचे बांदा शहरात जंगी स्वागत करण्यात आले. बांदा येथे आगमन होताच गडगेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. ढोलताशाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी व कार्यकर्त्यानी दिलेल्या गगनचुंबी घोषणांनी परिसर…

Read More
You cannot copy content of this page