ग्रामीण भागातील रस्ते तातडीने दुरुस्ती करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश…
जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती… ⚡सावंतवाडी ता.१९-: गणेश चतुर्थी जवळ येत असल्याने ग्रामीण भागातील समस्या दूर होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत. यासाठी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले असून, त्यांनी ते रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले असल्याची माहिती भाजप…
