आ.वैभव नाईक यांच्या राजकारणाला कंटाळूनच शिंदे गटात गेलो
अन्यायकारक वागणूक मिळाल्याचा विलास साळसकर यांचा आरोप ⚡कणकवली ता.१७-: शिवसेनेच्या पडत्या काळात निष्ठावंत शिवसैनिक म्हणून देवगड तालुक्यात काम केले.मात्र पहिल्या फळीत आम्ही असण्याची गरज असताना त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांना चौथ्या-पाचव्या फळीत टाकण्याचे काम या शिवसेनेच्या नेत्यांनी केले आहे. खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेत आमदार वैभव नाईक यांनी आठही तालुक्यात गटातटाचे राजकारण निर्माण केल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे माजी…
