कसई-दोडामार्गसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर…
शुद्ध पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार:नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांची माहिती.. ⚡दोडामार्ग ता.१४ वैभव साळकर-: गेल्या अनेक वर्षांपासून शहरवासीयांची डोकेदुखी ठरणारा कसई – दोडामार्गचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता कायमचा मिटणार आहे.कारण शहरासाठी साठवण टाकीसह असलेला तब्बल २ कोटी ३० लाख रुपयांचा जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर झाला आहे.अशी माहिती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी गुरुवारी दिली. शहरासाठी मंजूर झालेल्या…
