अर्थसंकल्पाचा कोकणला फायदाच…
प्रभाकर सावंत:भाजपचे केंद्रीय अर्थसंकल्प प्रचार आणि प्रसार अभियान,भाजपच्या वतीने अर्थसंकल्प सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार.. कुडाळ : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंदाजपत्रक सादर केले. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसोबतच सर्व घटकांना न्याय देणारा आणि सर्वसमावेशक आहे. त्याच बरोबर कोकणसाठी नारळ, काजू, मासे, पर्यटन आणि पशुपालन अशा गोष्टींवर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे, नारळ आणि काजू यांचे संवर्धन…
