महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे आंबोलीतील पर्यटन व्यवसाय संकटात…
कायमस्वरूपी वायरमन नियुक्त करा: सावित्री पालेकर यांची मागणी.. ⚡आंबोली, ता.०१-: महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे आंबोलीसह गेळे आणि चौकूळ परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून त्याचा मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसत असल्याचा आरोप आंबोलीच्या माजी सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री पालेकर यांनी केला आहे. मान्सून पर्यटन हंगाम सुरू असताना तासनतास वीज नसल्याने हॉटेल व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान…
