गरीब व उत्कृष्ट विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी यासाठी माझा उपक्रम…
संदीप गावडे,:गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.३०-: “अतिशय कठीण परिस्थितीतून शिक्षण घेऊन पुढे गेलेल्या यशवंतच्या स्मृती जपण्यासाठी आणि ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी, यासाठी हा उपक्रम सुरू केला. कोकण बोर्डाचा निकाल नेहमीच उत्तम लागतो, मात्र स्पर्धा परीक्षेत आमची मुले मागे पडू नयेत, हाच यामागील मुख्य उद्देश आहे.” असे गौरवोद्गार जिल्हा…
