आंबोलीत बांधकाम कामगारांसाठी उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

आंबोली, ता. ०१: आंबोली ग्रामपंचायत कार्यालयात उद्या, २ जुलै रोजी, बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर होणार असून, सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यालयाच्या अनघा कनयाळ यांनी केले आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी येताना आधार कार्ड आणि बांधकाम…

Read More

उबाठा शिवसेनेला सावंतवाडीत धक्का …!

सावंतवाडी : माजगांव ग्रामपंचायतीचे उबाठा पक्षाचे माजी उपसरपंच तथा विद्यमानग्रामपंचायत सदस्य संजय कानसे, ग्रा.प. सदस्य ज्ञानेश्वर सावंत, ग्रा.प. सदस्य सौ. पुजा गावडे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी सभापती अशोक दळवी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी तालुकाप्रमुख नारायण राणे, उपतालुकाप्रमुख संजय माजगांवकर,…

Read More

भोसले इन्स्टिटयूटचा पदविका अभियांत्रिकी निकाल ९०%…

चार पैकी तीन विभागात मुली अव्वल.. ⚡सावंतवाडी ता.०१-: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे पदविका अभियांत्रिकी उन्हाळी सत्र परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा निकाल ९० टक्के लागला आहे. कॉलेजच्या चार पैकी तीन विभागात मुलींनी अव्वल स्थान पटकावले असून एका विभागात मुलाने प्रथम स्थान प्राप्त केले आहे._ तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा…

Read More

कुडाळ हायस्कूल समोर रंबलर पट्टे…

बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांची तत्परता.. कुडाळ : कुडाळ हायस्कूल आणि जि प पडतेवाडी शाळेसमोर कुडाळ नगर पंचायतच्या वतीने रंबलर पट्टे बसविण्यात आले आहेत. त्यासाठी बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांनी पुढाकार घेतला आहे.कुडाळ हायस्कुल आणि पडतेवाडी शाळेसमोर अपघात टाळण्यासाठी रंबलर पट्टे मारावेत अशा सुचना काही दिवसापूर्वी कुडाळ बांधकाम सभापती यांनी कुडाळ नगरपंचायतीला केली होती. त्याची…

Read More

भंडारी समाजाच्या वतीने २० जुलैला विद्यार्थी गुणगौरव आणि मेळावा…

कुडाळ तालुक्याचे आयोजन:केंद्रीय मंत्री ना श्रीपाद नाईक उपस्थित राहाणार.. ⚡कुडाळ ता.३०-: कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाच्या वतीने रविवार २० जुलै रोजी दुपारी तीन वाजता सिध्दीविनायक हाॅल रेल्वे स्टेशन रोड कुडाळ येथे दहावी बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि समाजाचा मेळावा होणार आहे.कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाची तालुका नवीन कार्यकारिणीची सभा कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्ष…

Read More

माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांची दोन खटल्यांमधून निर्दोष मुक्तता…

कुडाळ : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची तसेच त्यांच्या सहकाऱ्यांची दोन न्यायालयीन खटल्यांमधून कुडाळ न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात केली आहे.शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त २०१९ मध्ये पेट्रोल दरवाढीविरोधात कुडाळ येथे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळी माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या १० कार्यकर्त्यांवर कलम १४१, १४३, १४९,…

Read More

बजरंग दल कार्यकर्त्यांनी घेतली मालवण पोलीस निरीक्षकांची भेट…!

⚡मालवण ता.३०-:विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल मालवण यांनी मालवण पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची भेट घेऊन त्यांना बजरंग दलाच्या कार्याविषयी माहिती दिली. बजरंग दलाच्या कार्याचा विस्तार तसेच हिंदू राष्ट्र हिताच्या दृष्टीने बजरंग दल वेळोवेळी करीत असलेले सामाजिक कार्य, तसेच गोरक्षण, तसेच हिंदू धर्म रक्षणाच्या दृष्टीने बजरंग दल करीत असलेले कार्य या…

Read More

यश मिळविलेले विद्यार्थी म्हणजेकट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची रत्ने – सागर बगाडे…

⚡मालवण ता.३०-:यशाच्या भागीदारीत गुरूच्या स्थानाला तोड नसून विदयार्थी घडविण्यामागे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था या सर्व घटकांची मेहनत आहे दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालय,कटटा, वराडकर इंग्लिश मिडिअम स्कूल तसेच डॉ. दादासाहेव वराडकर कला व वाणिज्य महाविदयालय कटटा या तिन्ही विभागातील यश मिळविलेले विदयार्थी म्हणजे रत्ने असून प्रशालेच्या उज्ज्वल परंपरेतील सुवर्णक्षराने लिहीण्याजोगा…

Read More

नेरूरपार पुलावरून कर्ली नदीत अनोळखी व्यक्तीने मारली उडी…?

⚡कुडाळ ता.३०-: कुडाळ तालुक्यातील नेरुरपार येथील कर्ली नदीच्या पात्रात थेट पुलावरून एका अनोळखी व्यक्तीने उडी घेतली. ही धक्कादायक घटना आज दुपारी साधारण १ ते १:३० वाजण्याच्या सुमारास घडली.तेथून जात असलेल्या एका रिक्षा चालकाने एका व्यक्तीने पुलावरून थेट नदीपात्रात उडी घेतलेली पाहिले. घटनेची माहिती मिळताच काही जागरूक नागरिकांनी तात्काळ कुडाळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी…

Read More

ज्ञानाबरोबर रूजलेले संस्कार भविष्यात आत्मिक समाधान देईल-:विलास हरमलकर…

⚡वेंगुर्ला ता.३०-: ग्रामीण भागातील शाळेची दहावी परीक्षा १०० टक्के निकालाची परंपरा आणि विद्यार्थ्यांनी मिळविलेले सर्वोत्तम गुण कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत मिळविलेल्या ज्ञानाबरोबरच रूजलेले संस्कार, सद्भावना, नितीमूल्ये भविष्यात यशाबरोबरच खरेखुरे आत्मिक समाधान देईल असे उद्गार उद्योजक विलास हरमलकर यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी काढले. फोटोओळी – अणसूर पाल हायस्कूलमधील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

Read More
You cannot copy content of this page