शहरातील जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्यांचे नूतनीकरण करा…
बांदा भाजप पदाधिकाऱ्यांनी केली मागणी. बांदा:- बांदा ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून देखील मागील 50 ते 60 वर्षे बांदा शहरातील विद्युतवाहिन्यांचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. सदर वाहिन्या ह्या जुनाट झालेल्या असून ठीकठिकाणी जोडण्या देऊन वापर केला जात आहे. ज्यामुळे ग्राहकांना अनियमित दाबाचा वीज पुरवठा होतो. प्रत्येकवर्षी उन्हाळ्याचे चार महिने लोकांना हा त्रास सहन करावा…
