अवकाळी पावसामुळे आंबा-काजू बागांचे मोठे नुकसान…
आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ, देवगड तालुका आंबा उत्पादक शेतकरी संघ व व्यापारी संघाची शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी.. ⚡देवगड ता.२२-: मागील १०० वर्षांत न अनुभवलेले भीषण स्वरूपाचे अवकाळी पावसाचे संकट कोकणात ओढवले असून आंबा व काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ, देवगड तालुका आंबा…
